शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:44 IST

जयहिंद शैक्षणिक संस्था संचालित झेड.बी. पाटील महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अंतर्गत गुणवत्ता निर्धारण समिती, विवेक वाहिनी व पर्यावरण ...

जयहिंद शैक्षणिक संस्था संचालित झेड.बी. पाटील महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अंतर्गत गुणवत्ता निर्धारण समिती, विवेक वाहिनी व पर्यावरण अभ्यास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने एम.एस. भोसले यांचे ‘पर्यावरण संवर्धन जनजागृती’याविषयावर आयोजित ऑनलाइन व्याख्यान ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य.डॉ.पी.एच. पवार होते.

भोसले पुढे म्हणाले की, वर्तमान स्थितीत वाढती लोकसंख्या, औद्योगिक विकास, प्लॅस्टिकचा अति वापर, मोठ्याप्रमाणावर होणारी वृक्षतोड व जंगलतोड यामुळे मोठ्याप्रमाणावर पर्यावरण प्रदूषण व पृथ्वीवरील तापमानात वाढ होत आहे. यामुळे बरेच सजिवांच्या सजाती नष्ट झाल्या असून अनेक परिसंस्थांमध्ये बिघाड झाल्यामुळे परिणामी सजीव सृष्टीचे अस्तित्व धोक्यात येत आहे. परिसरात होत असलेली वृक्षतोड तसेच अतिक्रमण याविषयी वनविभागास माहिती देणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

प्राचार्य डॉ.पी.एच.पवार म्हणाले की, वृक्षारोपण केवळ कार्यक्रम फोटो सेशनपुरते न करता मोठ्या रोपांची लागवड करून त्यांचे संवर्धन करणे जास्त गरजेचे आहे. पर्यावरण रक्षणाच्या संदर्भाने भावी पिढीने अतिशय जागरूक व सजग रहाणे गरजेचे आहे. प्रास्ताविक व सूत्रसंचालन विवेक वाहिनी संयोजक प्रा.डॉ.पी.एस. गिरासे यांनी तर आभार प्रा.पी.बी. गायकवाड यांनी मानले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.व्ही.एस. पवार, डॉ.डी.के. पाटील, डॉ.वर्षा पाटील, पर्यावरण अभ्यास समिती संयोजक डॉ.एस.एस. पाटील आदी उपस्थित होते.