शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

हद्दवाढीतील गावांमध्ये हातपंप दुरूस्तीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 11:11 IST

महापालिका : आवश्यक ठिकाणी उपाययोजना

धुळे : महापालिकेत हद्दवाढीत समावेश करण्यात आलेल्या गावांमध्ये  पाणीटंचाईच्या पार्श्वभुमीवर उपाय-योजना होण्यासाठी महापालिकेतर्फें हद्दवाढीतील ११ गावांमध्ये हातपंपाची दुरुस्त केली जात आहे. शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, यासाठी  ठिकठिकाणी बसविण्यात आलेले ४५० पैकी ७० टक्के हातपंप बंद अवस्थेत पडले आहेत़ महापौर चंद्रकांत सोनार यांनी अधिकाºयांची बैठक घेऊन हद्दवाढ गावातील पाणीप्रश्न सोडविण्याच्या सुचना दिल्या आहेत़ त्यानुसार हद्दवाढ गावातील आवश्यक हातपंप तातडीने दुरूस्तीचे केली जात आहे़  अक्कलपाडा, डेडरगाव, नकाणे तलावातील शिल्लक जलसाठयातून पाणीपुरवठा केला जात आहे़ मात्र काही प्रभागात नागरिकांसाठी हातपंपही मनपाने बसविलेले आहे. त्यापैकी  ७० टक्के  हातपंप बंद पडले आहे़ नागरिकांना महापालिकेच्या पाणी पुरवठ्यावर अवलंबुन राहावे लागते़   शहराची हद्दवाढ झालेल्या गावांमध्येही पाणीटंचाईची तीव्रता वाढली होती. त्यावर महापालिकेने स्थानिक स्तरावर उपाय करायला सुरूवात केली आहे. शहरात पाण्याचे स्त्रोत उपलब्ध करुन देण्यासाठी काही वर्षांपूर्वी शहरातील विविध ठिकाणी हातपंप बसविण्यता आले होते़. त्यामुळे तात्पुर्ता दिलासा मिळावा यासाठी हातपंपाची दुरूस्ती होत आहे़गळतीमुळे पाण्याची नासाडीपाणीपुरवठा करणाºया पाईप लाईनवर गेल्या महिन्याभरात वेगवेगळ्या ठिकाणी ९ मोठ्या गळत्या झाल्या. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे़ वारंवार होणाºया गळत्या थांबविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून तत्काळ  उपाययोजना करण्याची गरज आहे़वेळ निश्चित नसल्यान हाल शहरातील विविध भागात पाणीपुरवठ्याचे दिवस, वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. मात्र बहुतांश ठिकाणी त्या पाळल्याच जात नाही. पाणी सोडणाºया कर्मचाºयाला वाटले तेव्हा तो पाणी सोडतो. त्यामुळे मोठी त्रेधा उडून नागरिकांचे हाल होतात. विशेषत: महिलावर्गाला नेहमीच सतर्क राहावे लागते. यासंदर्भात पाणीपुरवठा विभागातर्फे मात्र वेळेप्रमाणे पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावा केला जातो़ त्यामुळे निश्चित दिवशी व वेळी पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे. 

टंचाईग्रस्त गावांना हातपंपाचा मिळेल दिलासानकाणे तलावात एक महिना पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करणे आवश्यक आहे. ज्या नागरिकांच्या नळांना तोटी नसेल त्यांनी सात दिवसांत नळांना तोटी बसवावी. अन्यथा कारवाई करण्यात आली दहा गावांचा महापालिकेत समावेश झाला. त्यातील गावांना उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यापार्श्वभूमीवर हातपंप दुुरुस्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे