शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:27 IST

अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या मागणीबाबतचे निवेदन शिरधाणे, खंडलाय, बांबुर्ले, भदाणे या भागातील शेतकऱ्यांनी आमदार कुणाल पाटील यांना ...

अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या मागणीबाबतचे निवेदन शिरधाणे, खंडलाय, बांबुर्ले, भदाणे या भागातील शेतकऱ्यांनी आमदार कुणाल पाटील यांना दिले. त्यामुळे जिल्हाधिकारी संजय यादव तसेच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना आ. पाटील यांनी सांगितले की, अक्कलपाडा प्रकल्पांतर्गत येणाऱ्या डाव्या कालव्यातील सिंचन क्षेत्र परिसरात भदाणे, खंडलाय, बांबुर्ले, शिरधाणे, नवलाने चिंचवार, मेहेरगाव, कावठी खेडे, वार, निमडाळे, गोंदूर ही गावे येतात. मात्र मे आणि जून महिन्यात या गावांच्या शेतातील विहिरींतील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी व मशागतीसाठीही पाण्याची गरज भासते, मात्र या भागातील विहिरींच्या पाण्याची पातळी खोल गेल्याने कापूस लागवडीसह खरीप हंगामाची पूर्वतयारी खोळंबली त्यामुळे म्हणून अक्कलपाडा प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या डाव्या कालव्यात पाणी सोडल्यास या भागातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन शेतीसाठी मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते, म्हणून तातडीने डावा कालवामध्ये पाणी सोडण्याच्या सूचना आ. कुणाल पाटील यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.