शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

‘जलयुक्त’मध्ये वनविभागाचा सहभाग महत्त्वपूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2017 23:46 IST

धुळे : जलयुक्त शिवार अभियान राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून त्या माध्यमातून शिवार सुजलाम्-सुफलाम् करावयाचे आहे.

धुळे : जलयुक्त शिवार अभियान राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून त्या माध्यमातून शिवार सुजलाम्-सुफलाम् करावयाचे आहे. या अभियानात वनविभागाचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जलश्री-वॉटरशेड सव्र्हेलन्स अॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूट जळगावतर्फे जलसंवर्धन : जलयुक्त शिवार अभियानाच्या आनुषंगाने संकल्पना, तांत्रिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम वनविभागाचे अधिकारी, कर्मचा:यांसाठी तीन दिवसांपासून सुरू होता. त्याचा समारोप नुकताच झाला. त्या वेळी जिल्हाधिकारी पांढरपट्टे बोलत होते. उपवनसंरक्षक नीनू सोमराज, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे (रोहयो), उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ (धुळे), मिलिंद पंडित, डॉ.स्वाती संवत्सर या वेळी उपस्थित होते. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता वाढवायची आहे. त्यासाठी वनविभागातील अधिकारी, कर्मचा:यांनी तांत्रिकदृष्टय़ा कुशल असणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रशिक्षणातून मिळालेल्या तांत्रिक ज्ञानाचा वापर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी करतील. अन्य विभागातील अधिकारी, कर्मचा:यांना अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले जाईल, असेही जिल्हाधिका:यांनी स्पष्ट केले.उपजिल्हाधिकारी भारदे म्हणाल्या की, जलयुक्त शिवार अभियानात सहभागी अन्य विभागातील अधिकारी, कर्मचा:यांसाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे या उपक्रमासाठी उपयोग होईल. उपविभागीय अधिकारी मिसाळ म्हणाले की, वनविभागाचे जलयुक्त शिवार अभियानातील काम कौतुकास्पद आहे. या कामगिरीची माहिती लोकप्रतिनिधींनाही द्यावी, असेही नमूद केले. या वेळी प्रशिक्षणार्थीनीसुद्धा मनोगत व्यक्त केले.