शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

पाच वर्षांपासून जिल्ह्याच्या निकालात होत आहे घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 14:46 IST

धुळे जिल्हा । २०१५ पासून निकाल होतोय कमी, शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज

धुळे : राज्य परीक्षा मंडळातर्फे दहावीची परीक्षा घेण्यात येते. जिल्ह्याचा दहावीच्या परीक्षेचा निकाल २०१५ पासून दरवर्षी कमी-कमी होतो आहे. निकालात होणारी घसरण चिंतेचा विषय ठरू लागला आहे.२०१५ मध्ये ६२ केंद्रावर परीक्षा झाली होती. त्यासाठी २८ हजार ३३५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातून २७ हजार ७३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्याची टक्केवारी ९१.३६ टक्के होती.मार्च २०१६ मध्ये ६२ केंद्रावर परीक्षा झाली. त्यासाठी २८ हजार ७१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातून २५ हजार ९४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. निकालाची टक्केवारी ९०.३६ होती.तर मार्च २०१७ मध्ये २८ हजार ७३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २५ हजार ७९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. निकालाची टक्केवारी ८९.७९ टक्के होती. विशेष म्हणजे विभागात धुळे जिल्हा प्रथम होता.२०१८ मध्ये ६३ केंद्रावर परीक्षा झाली. यासाठी २९ हजार ९८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २५ हजार ४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. निकालाची टक्केवारी ८७.५१ टक्के एवढी होती. २०१९ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत जिल्ह्याची टक्केवारी ७७.११ एवढी आहे.गेल्यावर्षाच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्याच्या क्रमवारीत सुधारणा झाली. जिल्ह्याने तिसऱ्या स्थानावरून दुसºया स्थानावर झेप घेतली आहे. मात्र टक्केवारी थोडी थोडकी नव्हे तर ८.४ टक्यांनी घट झालेली आहे. जिल्ह्याचा निकाल वाढण्यासाठी शिक्षण विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे.