शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

पाच वर्षांपासून जिल्ह्याच्या निकालात होत आहे घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 14:46 IST

धुळे जिल्हा । २०१५ पासून निकाल होतोय कमी, शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज

धुळे : राज्य परीक्षा मंडळातर्फे दहावीची परीक्षा घेण्यात येते. जिल्ह्याचा दहावीच्या परीक्षेचा निकाल २०१५ पासून दरवर्षी कमी-कमी होतो आहे. निकालात होणारी घसरण चिंतेचा विषय ठरू लागला आहे.२०१५ मध्ये ६२ केंद्रावर परीक्षा झाली होती. त्यासाठी २८ हजार ३३५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातून २७ हजार ७३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्याची टक्केवारी ९१.३६ टक्के होती.मार्च २०१६ मध्ये ६२ केंद्रावर परीक्षा झाली. त्यासाठी २८ हजार ७१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातून २५ हजार ९४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. निकालाची टक्केवारी ९०.३६ होती.तर मार्च २०१७ मध्ये २८ हजार ७३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २५ हजार ७९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. निकालाची टक्केवारी ८९.७९ टक्के होती. विशेष म्हणजे विभागात धुळे जिल्हा प्रथम होता.२०१८ मध्ये ६३ केंद्रावर परीक्षा झाली. यासाठी २९ हजार ९८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २५ हजार ४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. निकालाची टक्केवारी ८७.५१ टक्के एवढी होती. २०१९ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत जिल्ह्याची टक्केवारी ७७.११ एवढी आहे.गेल्यावर्षाच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्याच्या क्रमवारीत सुधारणा झाली. जिल्ह्याने तिसऱ्या स्थानावरून दुसºया स्थानावर झेप घेतली आहे. मात्र टक्केवारी थोडी थोडकी नव्हे तर ८.४ टक्यांनी घट झालेली आहे. जिल्ह्याचा निकाल वाढण्यासाठी शिक्षण विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे.