शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

बाभुळद्याच्या माजी सरपंचाचा उष्माघाताने मृत्यू

By admin | Updated: March 30, 2017 11:21 IST

बाभुळदे येथील माजी सरपंच मालतीबाई शेनपडू निकुंभे (49) यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

 शिरपूर, जि.धुळे , दि.30- तालुक्यातील बाभुळदे येथील माजी सरपंचाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली आहे. मालतीबाई शेनपडू निकुंभे (49) असे मयताचे नाव आहे. यावर्षात उष्माघाताने मृत्यू झाल्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. 

बुधवारी त्यांना ताप आल्यानंतर शिरपूर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना खूप ताप होता. त्यामुळे तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना धुळे येथील खाजगी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, धुळे येथे पोहचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
शिरपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या अंगात 107 डिग्री ताप होता. त्यामुळे त्यांचा मृत्यू उष्माघातानेच झाला आहे, अशी माहिती डॉ. पराग पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. 
 त्यांच्या पश्चात पती, 2 मुले व 1 मुलगी असा परिवार आह़े शिक्षक पतसंस्थेचे कर्मचारी राहुल निकुंभे यांच्या त्या मातोश्री होत़