शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
2
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
3
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
4
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
5
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
6
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
9
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
10
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
11
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
12
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
13
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
14
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
15
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
16
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
17
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
18
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
19
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
20
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...

मालपूरला पाऊस व जोरदार वादळी वाºयामुळे बाजरी पीक आडवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 21:57 IST

हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे शुक्रवारी रात्री झालेल्या जोरदार पाऊस व वाºयामुळे बाजरी पीक जमिनीवर आडवे झाले असून प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.मालपूरसह संपूर्ण शिंदखेडा तालुक्यावर यावर्षी देखील दुष्काळाचे सावट कायम आहे. मात्र, कोरड्या दुष्काळाऐवजी यंदा ओल्या दुष्काळाची भिती शेतकºयांना सतावत आहे. डोंगर दºयातून पाणी पाझरत असल्यामुळे शेतकºयांची पिके पाण्याखाली येत आहे. त्यात विविध रोगांचा प्रादूर्भाव पिकावर दिसून येत आहे. दररोज पावसाची हजेरी लागत असल्यामुळे बाजरी, ज्वारी, मका हे संपूर्ण पिकच वाया जाण्याची भिती व्यक्त होत आहे.मालपूरसह परिसरात शुक्रवारी रात्री जोरदार वाºयासह पावसाला सुरुवात झाली. जोरदार वाºयामुळे बाजरीचे दाण्याने भरलेले वजनदार कणीस भुईसपाट झाले आहे. यामुळे  अगोदरच मेटाकुटीस आलेल्या शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पावसामुळे बाजरीचे पिक वाया जाणार असल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.अमरावती प्रकल्पातून १५०० क्युसेक पाण्याचा विसर्गशिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा होत आहे. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने मध्यरात्री धरणाचे चार दरवाजे १० मी.ने उघडून १५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदी पात्रात केला असल्याचे सांगण्यात आले. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास अजून विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने नदी काठावरील नागरिकांनी सतर्क रहावे, असा सुचना करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Dhuleधुळे