शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

थकबाकीमुळे धुळे जिल्ह्यात प्रादेशिक पाणी योजना डबघाईस

By admin | Updated: May 6, 2017 17:21 IST

3 कोटी 42 लाख 20 हजार 628 रुपयांचे वीज बिल थकल्यामुळे त्या बंद पडल्या असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली़

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 6 - धुळे जिल्ह्यात असलेल्या 9 प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांकडे 3 कोटी 42 लाख 20 हजार 628 रुपयांचे वीज बिल थकल्यामुळे त्या बंद पडल्या असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली़ ग्रामस्थांनी नियमित बिल भरल्यास त्या पुन्हा जोमाने सुरू होतील, असे जि.प.चे म्हणणे आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय स्थिती पाहता ब:याच ठिकाणी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत़ त्यातील काही बंद असल्या तरी ज्या सुरू आहेत त्यांच्याकडेसुद्धा वेळीच लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचा सूर आह़े  जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात नळपाणीपुरवठा योजनांसह प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत़ धुळे तालुक्यात 141 ग्रामपंचायती असून त्यात 168 गावे आणि 202 वाडय़ा आहेत़ साधारणपणे 4 लाख 55 हजार 966 इतकी लोकसंख्या आह़े साक्री तालुक्यात 168 ग्रामपंचायती असून त्यात 229 गावे आणि 517 वाडय़ा आहेत़ साधारणपणे 4 लाख 58 हजार 816 इतकी लोकसंख्या आह़े शिरपूर तालुक्यात 118 ग्रामपंचायती असून त्यात 147 गावे आणि 304 वाडय़ा आहेत़ साधारणपणे 3 लाख 53 हजार 952 इतकी लोकसंख्या आह़े शिंदखेडा तालुक्यात 123 ग्रामपंचायती असून त्यात 141 गावे आणि 143 वाडय़ा आहेत़ साधारणपणे 2 लाख 53 हजार 757 इतकी लोकसंख्या आह़े अशा एकूण जिल्ह्यात 550 ग्रामपंचायती असून त्यात 685 गावे आणि 1 हजार 116 वाडय़ा आहेत़ साधारणपणे 15 लाख 22 हजार 491 इतकी लोकसंख्या आह़ेजिल्ह्यात 2 हजार 189 हातपंप आहेत़ त्यापैकी 1 हजार 694 हातपंप बारमाही सुरू आहेत़ असे असले, तरी 495 हातपंप हे कायमस्वरूपी बंद आहेत़ धुळे तालुक्यातही एकही हातपंप हा कायमस्वरूपी बंद नाही़ साक्री तालुक्यात 229, शिरपूर तालुक्यात 168 आणि शिंदखेडा तालुक्यात 98 असे एकूण 495 हातपंप कायमस्वरूपी बंद आहेत़विशेष म्हणजे योजना आल्या, की त्यांच्याकडील वीज वितरण कंपनीचे बिल हे आलेच़ त्यामुळे त्या-त्या ग्रामपंचायतीने आपल्याकडील वीज बिल वेळेवर भरणे आवश्यक आह़े त्यासाठी ग्रामस्थांनीसुद्धा वेळेवर सहकार्य केल्यास कोणत्याही प्रकारची थकबाकी होणार नाही़ योजना या पूर्ण क्षमतेने सुरू राहतील, हे स्पष्ट आह़े पण केवळ ग्रामस्थांची उदासीनता असल्याने ही वस्तुस्थिती प्रकर्षाने जाणवत असल्याचे समोर येत आह़े