शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

थकबाकीमुळे धुळे जिल्ह्यात प्रादेशिक पाणी योजना डबघाईस

By admin | Updated: May 6, 2017 17:21 IST

3 कोटी 42 लाख 20 हजार 628 रुपयांचे वीज बिल थकल्यामुळे त्या बंद पडल्या असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली़

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 6 - धुळे जिल्ह्यात असलेल्या 9 प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांकडे 3 कोटी 42 लाख 20 हजार 628 रुपयांचे वीज बिल थकल्यामुळे त्या बंद पडल्या असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली़ ग्रामस्थांनी नियमित बिल भरल्यास त्या पुन्हा जोमाने सुरू होतील, असे जि.प.चे म्हणणे आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय स्थिती पाहता ब:याच ठिकाणी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत़ त्यातील काही बंद असल्या तरी ज्या सुरू आहेत त्यांच्याकडेसुद्धा वेळीच लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचा सूर आह़े  जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात नळपाणीपुरवठा योजनांसह प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत़ धुळे तालुक्यात 141 ग्रामपंचायती असून त्यात 168 गावे आणि 202 वाडय़ा आहेत़ साधारणपणे 4 लाख 55 हजार 966 इतकी लोकसंख्या आह़े साक्री तालुक्यात 168 ग्रामपंचायती असून त्यात 229 गावे आणि 517 वाडय़ा आहेत़ साधारणपणे 4 लाख 58 हजार 816 इतकी लोकसंख्या आह़े शिरपूर तालुक्यात 118 ग्रामपंचायती असून त्यात 147 गावे आणि 304 वाडय़ा आहेत़ साधारणपणे 3 लाख 53 हजार 952 इतकी लोकसंख्या आह़े शिंदखेडा तालुक्यात 123 ग्रामपंचायती असून त्यात 141 गावे आणि 143 वाडय़ा आहेत़ साधारणपणे 2 लाख 53 हजार 757 इतकी लोकसंख्या आह़े अशा एकूण जिल्ह्यात 550 ग्रामपंचायती असून त्यात 685 गावे आणि 1 हजार 116 वाडय़ा आहेत़ साधारणपणे 15 लाख 22 हजार 491 इतकी लोकसंख्या आह़ेजिल्ह्यात 2 हजार 189 हातपंप आहेत़ त्यापैकी 1 हजार 694 हातपंप बारमाही सुरू आहेत़ असे असले, तरी 495 हातपंप हे कायमस्वरूपी बंद आहेत़ धुळे तालुक्यातही एकही हातपंप हा कायमस्वरूपी बंद नाही़ साक्री तालुक्यात 229, शिरपूर तालुक्यात 168 आणि शिंदखेडा तालुक्यात 98 असे एकूण 495 हातपंप कायमस्वरूपी बंद आहेत़विशेष म्हणजे योजना आल्या, की त्यांच्याकडील वीज वितरण कंपनीचे बिल हे आलेच़ त्यामुळे त्या-त्या ग्रामपंचायतीने आपल्याकडील वीज बिल वेळेवर भरणे आवश्यक आह़े त्यासाठी ग्रामस्थांनीसुद्धा वेळेवर सहकार्य केल्यास कोणत्याही प्रकारची थकबाकी होणार नाही़ योजना या पूर्ण क्षमतेने सुरू राहतील, हे स्पष्ट आह़े पण केवळ ग्रामस्थांची उदासीनता असल्याने ही वस्तुस्थिती प्रकर्षाने जाणवत असल्याचे समोर येत आह़े