शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

मृत्युदर ३ टक्क्यांवर घसरला, मात्र मृत्यूचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 17:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : जिल्ह्यातील मृत्युदर ३ टक्के इतका खाली आला आहे. एप्रिल महिन्यात मृत्युदर २५ टक्के इतका ...

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील मृत्युदर ३ टक्के इतका खाली आला आहे. एप्रिल महिन्यात मृत्युदर २५ टक्के इतका होता. त्यानंतर जून महिन्यात ११ टक्के इतका झाला होता. आॅगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यानंतर मृत्युदर मात्र ३ टक्के इतका खाली आला आहे.जिल्ह्यातील २०५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांचे प्रमाण वाढले आहे. मात्र रुग्णसंख्या वाढल्यामुळे मृत्युदरात घसरण झाल्याचे दिसते आहे.दरम्यान, मृतांपैकी केवळ १७ रुग्णांचा मृत्यू निव्वळ कोरोनामुळे झाला आहे. उर्वरित १८८ रुग्णांना कोरोनासोबतच इतर व्याधीही होत्या. मृतांमध्ये, कोरोना व अन्य एक व्याधी असलेल्या ६६ जणांचा समावेश आहे. कोरोना व इतर आणखी दोन प्रकारच्या व्याधी असलेल्या ७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ५० रुग्णांना कोरोना सोबतच अन्य तीन व्याधी जडलेल्या होत्या.