शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

पावसाच्या खंडामुळे पिके करपण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 18:55 IST

शेतकरी संकटात : १० महसूल मंडळांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

ठळक मुद्देहवामान खात्याच्या भाकितावर विश्वास ठेवून शेतकºयांनी पेरण्या केल्या. मात्र आता संपूर्ण खरीप हंगामच संकटात सापडला आहे. येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास हंगाम वाया जाण्याची भीती आहे. पाऊसच न झाल्याने पाणीटंचाईची स्थिती कायम असून त्यात आणखी भर पडत चालली आहे. साक्री तालुक्याचा अपवाद वगळता प्रकल्पांमध्येही फारसा साठा झालेला नाही. सध्या ९ टॅँकरद्वारे ११ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. या एकंदर परिस्थितीमुळे जिल्हा टंचाईग्रस्त घोषित करून सवलतींचा शेतकºयांना लाभ द्यावा, अशी मागणी आता होऊ लागली आहे. जिल्ह्यातील ३९ महसूल मंडळांपैकी धुळे तालुक्यातील बोरकुंड, शिरुड, आर्वी, फागणे, मुकटी व सोनगीर, तसेच शिंदखेडा तालुक्यातील विखरण, साक्री तालुक्यातील कासारे, म्हसदी व शिरपूर तालुक्यातील थाळनेर या ठिकाणी ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तेथील पिकांची स्थि

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यात पावसाने दुसºयांदा खंड दिला असून पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यातील ३९ महसूल मंडळांपैकी १० मंडळांमध्ये आतापर्यंत ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला असून तेथील पिके करपत चालली आहे. परिणामी, शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. परंतु मध्ये दोनवेळा पावसाने खंड दिल्याने पिकांना तसेच प्रकल्पांनाही फारसा फायदा झालेला नाही. जून महिन्यात झालेल्या पावसानंतर पेरण्यांना प्रारंभ झाला. परंतु नंतर पावसाने मोठा खंड दिला. त्यामुळे दुबार पेरणीची वेळ ओढवली होती. बहुसंख्य शेतकºयांनी दुबार पेरणीही केली. परंतु १३ जुलैपासून पुन्हा पावसाचे पुनरागमन झाले. परंतु आठवडाभर केवळ रिमझिम स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळे पिकांना तात्पुरते जीवदान मिळून उर्वरीत पेरण्या आटोपल्या. मात्र त्यानंतर गेल्या तीन आठवड्यांपासून पाऊस नाही. शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.