शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अनियमित पावसात कापूस पिकाची काळजी महत्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:17 IST

न्याहळोद : यावर्षी अत्यंत कमी पावसात पिकांची वाढ होत आहे . शेतकऱ्यांनी वेळोवेळी मशागत व खतांची मात्रा ...

न्याहळोद : यावर्षी अत्यंत कमी पावसात पिकांची वाढ होत आहे . शेतकऱ्यांनी वेळोवेळी मशागत व खतांची मात्रा दिली असली तरी पाऊस नसल्याने पिकांच्या वाढीस अन्नद्रव्ये न मिळाल्याने कापूस फुटण्यापूर्वीच कापूस पीक लाल पडत आहे . नाशिकचे विभागीय जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुनील वानखेडे यांनी जापी परिसरात पीक पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे .शेतकऱ्यांनी एक गाव एक वाण ही संकल्पना राबवावी . गुलाबी बोन्ड अळी व्यवस्थापन करून कीड नियंत्रण करणे . यासाठी कामगंध सापळे वापरावे . कापूस वेचणी चालू झाली तरी गरजेनुसार खतांची मात्रा व फवारणी करावी , असे मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना केले .

यावर्षी अत्यंत कमी पाऊस आहे . पिकांना खते दिली त्या प्रमाणात पाणी न मिळाल्याने उष्णता वाढली . त्यातच कडक ऊन यामुळे पाऊस लाल पडून पिक जळत आहे कृषी विभाग कंडे या बाबत तक्रारी होत असल्या कारणाने विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे , उपविभागीय कृषी अधिकारी मालपुरे , तालुका कृषि अधिकारी वाल्मिक प्रकाश , मंडळ कृषि अधिकारी मनीषा पाटील , कृषि पर्यवेक्षक एस पी देवरे कृषि सहाय्यक राकेश परदेशी व मनोज वानखेड़े यांनी क्षेत्रीय भेट न्याहळोद परिसरातील जापी येथे भेट दिली .

मोठ्या खंडानंतर पाऊस आल्यावर पिकात मर रोग येतो , हिरवी पाने पिवळी लाल होतात , बोनडे किंवा फुल पाते गळून पडतात . यास ग्रामीण भागात लाल्या म्हणतात . यासाठी पाण्याचा निचरा करावा , कॉपर ऑक्सिक्लोराईड व युरिया यांचे द्रावण झाडांच्या मुळापर्यंत जाईल असे टाकावे असे उपाययोजना सांगितल्या आहेत