शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

भारतीय वायुदलाचा पाकिस्तानवर ‘एअर स्ट्राईक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 13:21 IST

अनेक अड्डे उध्वस्त : १२ मिराज विमानातून बॉम्बचा वर्षाव

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : भारतीय वायुदलाच्या टीमने पाकिस्तानवर ‘एअर स्ट्राईक’ करत बॉम्बचा वर्षाव केला़ १२ मिराज विमानातून १ हजार किलो बॉम्ब फेकल्याने दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उध्वस्त झाले आहेत़ ही कारवाई मंगळवारी पहाटे करण्यात आली़ यात सुमारे ३०० दहशतवादी ठार झाले़ संरक्षण राज्यमंत्री ना़ डॉ़ सुभाष भामरे यांचा या घडामोडींमध्ये सक्रीय सहभाग राहिला़ पाकिस्तान विरोधात मंगळवारी ‘एअर स्ट्राईक’ मोठी कारवाई केली़ भारतीय वायुसेनेच्या मिराज २ हजार या लढाऊ विमानांनी मंगळवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद सह दहशतवादी संघटनांच्या तळावर १ हजार किलो वजनाच्या बॉम्बचा वर्षाव केला़ एकाच तडाख्यात ३०० दहशतवाद्यांचा खात्मा करीत पुलवामा येथे शहीद झालेल्या ४० भारतीय जवानांच्या बलिदानाचा एकप्रकारे बदला घेतला़ या सर्व कारवाईच्या महत्वपूर्ण घडामोडींमध्ये संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांचा सक्रीय सहभाग राहिला़ रविवारी रात्रीच डॉ़ सुभाष भामरे यांना दिल्लीत बोलावून घेण्यात आले होते़ सोमवारी दिवसभर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री निर्मला सितारामन आणि तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत बैठका, चर्चांमध्ये डॉ़भामरे हे व्यस्त होते़ डॉ़ सुभाष भामरे यांनी पुलवामा हल्याचा बदला भारतीय सैन्य दल घेईल, पाकिस्तानला चोख आणि कठोर असे प्रतिउत्तर आम्ही देवू असे बोलून दाखविले होते़ त्यांचे शब्द मंगळवारी पहाटे झालेल्या या कारवाईवरुन खरे ठरले असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत़ ३०० दहशतवाद्यांचा खात्मा करुन आमच्या शहिद जवानांच्या रक्तांचा बदला घेण्यात आला. भारतीय वायू दलाचा मला अभिमान आहे. पाकिस्तानला मोठी अद्दल आपल्या वीर जवानांनी घडवली आहे. दहशतवाद्यांचे कंबरडे मोडून काढण्यात आले़ यासर्व कारवाईचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. असेही संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे