शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

दर गडगडल्याने कोबीवर नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:30 IST

किरकोळ विक्रेत्यांकडे कोणताही भाजीपाला १० रुपयांत किलो मिळत असला तरी शेतकऱ्यांना ठोक बाजारात मात्र अगदी २ ते ३ रुपये ...

किरकोळ विक्रेत्यांकडे कोणताही भाजीपाला १० रुपयांत किलो मिळत असला तरी शेतकऱ्यांना ठोक बाजारात मात्र अगदी २ ते ३ रुपये दराने भाजीपाला सोडावा लागत आहे. या भाजीची विक्री झाल्यानंतर हातावर पडणारी पट्टी ही वाहतुकीचा खर्चही भरुन काढणारी ठरत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. परिणामी, भाजीपालाच मोडून टाकण्याचे पाऊल उचलले जात आहे. याचा प्रत्यय बुधवारी काजळा येथील तरुण शेतकरी धनाजी अंबादास लोमअे यांनी आणून दिला. त्यांनी २० गुंठ्यात पत्ता व फूलकोबीची लागवड केली होती. रोपांसाठी ४ हजार खर्च केले. तर खत, औषध व लागवड खर्च सुमारे ८ हजार ५०० रुपये केला. पीक चांगले तरारुन आले होते. जेव्हा काढणीची वेळ आली, तेव्हा बाजारपेठेत दर कोसळला. त्यांनी नुकताच एक मालवाहू करून हा भाजीपाला मार्केटमध्ये नेला होता. तेथे २ रुपये किलो दराने खरेदी झाली व हातावर २ हजार रुपयेही पडले नाहीत. काढणी तसेच वाहतूक खर्च यातून भागत नसल्याचे लक्षात आल्यानंतर व्यथित होऊन लोमटे यांनी कोबीवर ट्रॅक्टर फिरवून तो माेडित काढला.

240321\24osm_2_24032021_41.jpg

बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर कोसळल्यामुळे वाहतूक खर्चही निघत नसल्याचे सांगत काजळा येथील एका तरुण शेतकर्याने कोबीवर नांगर फिरविला.