शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

माेठ्या गावांत काेराेनाचा वाढताेय संसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:34 IST

भूम : काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार विविध उपाययाेजना केल्या जात आहेत. असे असतानाही खासकरून माेठ्या गावांत काेराेनाने तीव्र ...

भूम : काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार विविध उपाययाेजना केल्या जात आहेत. असे असतानाही खासकरून माेठ्या गावांत काेराेनाने तीव्र स्वरूप धारण केले आहे. हा प्रश्न लक्षात घेऊन तहसीलदारांनी अशा गावांत जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. परंतु, स्थानिक लाेक फारशी खबरदारी घेत नसल्याने धाेका आणखी वाढत आहे.

तालुक्यात मार्च महिन्यापासून काेराेनाचे रुग्ण आढळून येत आहेत. दिवसागणिक बाधितांच्या संख्येत भर पडत आहे, तर दुसरीकडे मृत्यूचे प्रमाणही वाढू लागले आहे. आजअखेर चिंचपूर ढगे येथे ९७ रुग्ण आढळून आले आहेत. यात ७७ जण काेराेनामुक्त झाले, तर २० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. माणकेश्वर येथे ७६ रुग्ण आढळून आले. यातील ४७ जणांनी काेराेनावर मात केली. त्यामुळे सध्या २९ जणांवर उपचार करण्यात येत आहेत. देवळाली येथेही ६१ रुग्ण आढळून आले असता, ११ जणांनी काेराेनाला हरविले. परिणामी सध्या ४९ जणांवर उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, लहान-माेठ्या गावांत वाढत चाललेला काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी तहसील प्रशासनाकडून ज्या गावात दहापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत, तेथे जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी नियमांचे काटेकाेरपणे पालन करावे, असे आदेशितही केले. गावाेगावी याच्या उलट चित्र पाहावयास मिळत आहे. लाेक बेफिकीरपणे वावरत आहेत. त्यामुळे काेराेनाचा धाेका कमी हाेण्याऐवजी वाढत असल्याचे दिसून येते. साेबतच स्थानिक कर्मचारीही पहिल्या लाटेप्रमाणे काटेकाेरपणे उपाययाेजना करताना दिसत नाहीत. ग्रामपंचायतींचे पदाधिकारीही माेहिमेपासून दूर राहणेच पसंत करीत आहेत. हा प्रकार कुठेतरी थांबायला हवा.

चाैकट...

भूम शहरातही वर्दळ...

ग्रामीण भागासाेबतच भूम शहरामध्येही दिवसभर वर्दळ पाहावयास मिळते. ग्रामीण भागातून कामासाठी येणारे अनेक लाेक मास्कही लावत नाही. फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याकडेही डाेळेझाक केली जात आहे. परिणामी काेराेनाचा धाेका वाढण्याची दाट शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन नगर पालिकेने पुढे येऊन उपाययाेजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. अन्यथा हे असेच सुरू राहिल्यास काेराेनाचा संसर्ग कमी हाेण्याऐवजी वाढत जाईल, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.