शहरं
Join us  
Trending Stories
1
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
2
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
3
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
4
'फक्त कॅमेऱ्यासमोरच तुमचं रक्त उसळतं' राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल, विचारले ३ प्रश्न!
5
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
6
पार्किंगची सोय नसेल तर खरेदी करता येणार नाही कार, सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत
7
एक भारतीय कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी! हर्ष गोयंकांनी आकडेवारी मांडली
8
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
9
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
10
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न
11
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
12
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
13
Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
14
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं
15
INDvENG: वासिम जाफरने इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यासाठी निवडला भारताचा संघ; कर्णधार कुणाला केलं पाहिलंत का?
16
हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना
17
Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!
18
बाजारात पुन्हा 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी 'धडाम', बाजाराच्या घसरणीमागे 'ही' आहेत ४ मोठी कारणे
19
Astro Tips: रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याबरोबरच ठेवा 'या' तीन गोष्टी; लक्ष्मी होईल कृपावंत!
20
Vastu Shastra: वास्तुसाठी फर्निचर निवडताना 'या' चुका टाळा, अन्यथा निर्माण होऊ शकतो वास्तुदोष!

वळण रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:34 IST

शहरातील वळण रस्त्याचे अवघे ४०० मीटर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम आणि ८०० मीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूने नालीचे बांधकाम चार वर्षांतही ...

शहरातील वळण रस्त्याचे अवघे ४०० मीटर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम आणि ८०० मीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूने नालीचे बांधकाम चार वर्षांतही पूर्ण होऊ शकलेले नाही. पालिकेने रस्त्याचे काम करण्यासाठी ए टू बी व बी टू सी मध्ये डांबरीकरण आणि सी टू डी मध्ये नाली बांधकाम करण्याचे भाग निर्माण करून या कामाचे टेंडर काढले होते. परंतु, चार वर्षे झाले तरीही भाग बी टू सी व सी टू डी या भागाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने काम केले नाही. रस्त्याचे मजबुतीकरण व बीबीएम करून कंत्राटदाराने पलायन केले आहे. नाली बांधकामास अद्याप मुहूर्तही लागलेला नाही. शासनाच्या नियमानुसार डांबरीकरणाचे काम पावसाळ्यात करता येत नाही. त्यामुळे काम पूर्ण करून घेण्यास नगरपालिका कंत्राटदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. रखडलेल्या डांबरीकरणाच्या व नाली बांधकामामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे हे काम त्वरित पूर्ण करून घ्यावे, अशी मागणी नगरसेवक श्रीधर भवर यांनी या निवेदनात केली आहे.