शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

अगोदर फुटल्या़़ नंतर कुजल्या़़

By admin | Updated: July 15, 2014 00:53 IST

उस्मानाबाद : अपघातात मोडलेल्या आणि कारवाईदरम्यान सापडलेल्या शेकडो दुचाकी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या आवारात कुजत पडल्या आहेत़

उस्मानाबाद : अपघातात मोडलेल्या आणि कारवाईदरम्यान सापडलेल्या शेकडो दुचाकी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या आवारात कुजत पडल्या आहेत़ शहर पोलिस ठाण्याच्या परिसरातही अशीच अवस्था दिसून येते़ चोरीस गेलेल्या आणि सापडलेल्या वाहनांचा अहवाल वरिष्ठांकडे जातो़ त्यामुळे चोरीचे वाहन परत नेण्याच्या हलचाली होतात़ मात्र, ज्या गाडीमालकाची ओळखच पटत नाही त्या मात्र, ठाण्याच्या आवारातच वर्षानुवर्षे कुजत पडतात़जिल्ह्यातील महामार्गांसह ग्रामीण भागातील मार्गावर सरासरी दररोज एक अपघात ठरलेला ! तर दुचाकी, चारचाकी चोऱ्यांच्या घटनाही वाढल्या आहेत़ अपघातात चक्काकूर झालेली वाहने संबंधित गाडीमालक न्यायालयातून सोडवून नेतो़ मात्र, अनेक गाड्यांचे मालक कोण याचा पत्ता लागू न शकलेल्या आणि अपघातात मोडलेल्या गाड्या नेण्याकडे अनेकांनी दूर्लक्ष केल्याचे दिसत आहे़ गुन्ह्याचा तपास लागल्यानंतर संबंधित वाहनाचा मालक नसेल तर गाडीचा लिलाव न्यायालयाच्या सूचनेनुसार करण्यात येतो़ मात्र, जिल्ह्याच्या अनेक पोलिस ठाण्यात दुचाकींचा खच साचला असून, वर्षानुवर्षापासून त्या कुजत चालल्या आहेत़ अशा वाहनांचा लिलाव करण्याकडेही अधिकाऱ्यांनी दूर्लक्ष केले आहे़ या गाड्यांचा लिलाव झाला तर शासनाचाच महसूल वाढणार आहे़ त्यामुळे कुजणाऱ्या गाड्यांचा लिलाव करून गुंतलेली ठाण्याची जागाही मोकळी करण्याची गरज आहे़ (प्रतिनिधी)चोरीस गेलेल्या वाहनांची फिर्याद पोलिस ठाण्यात दाखल होताच वाहनाचा क्रमांक पोलिस दलामार्फत राज्यभर पसरतो़ तसेच पोलिसांना विविध कारवाईदरम्यान सापडलेली चोरीच्या वाहनांचाही अहवाल वरिष्ठांकडे जातो़ त्यामुळे चोरीस गेलेली व सापडलेली वाहने यांचे क्रमांक पाहिल्यानंतर तपासाअधिकाऱ्यासह वाहने मिळविण्यासाठी फिर्यादीही धावपळ करतो़ अनेक वाहनांना वालीच नसल्याने त्या मात्र पोलिस ठाण्याच्या आवारात कुजत पडतात़