शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

देशी दारूच्या ४८ बाटल्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:34 IST

भिंतींची पडझड ईट - भूम तालुक्यातील पखरूड गावापासून काही अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र बेलेश्वर देवस्थानच्या काही भिंतींची पडझड झाली ...

भिंतींची पडझड

ईट - भूम तालुक्यातील पखरूड गावापासून काही अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र बेलेश्वर देवस्थानच्या काही भिंतींची पडझड झाली आहे. तीर्थक्षेत्र विकास निधीतून डागडुजीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी भाविकांसह पखरूडकरातून करण्यात आली आहे.

पुलाची कामे रखडली

उस्मानाबाद - जुन्या उपळा रस्त्याचे काम पूर्ण हाेऊन काही महिन्यांचा कालावधी लाेटला आहे. मात्र, या रस्त्यावरील पुलाची कामे अद्याप पूर्ण करण्यात आलेली नाहीत. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पुलाची रखडलेली कामे पूर्ण न झाल्यास लाेकांना गैरसाेयीचा सामना करावा लागणार आहे.

‘अंडरपास’ची मागणी

उस्मानाबाद -औरंगाबाद-साेलापूर हायवेला जुना उपळा रस्ता जाेडलेला आहे. या रस्त्यावर वाहतूक ही वाढली आहे. परंतु, या ठिकाणी अंडरपास देण्यात आलेला नाही. त्यामुळे वाहनधारकांना विरूद्ध दिशेने प्रवास करावा लागताे. अशावेळी अपघाती घटना ही घडत आहेत.

बांध बंदिस्तीची कामे सुरू

ईट - पावसाचे पाणी वाहून जाऊ नये तसेच जमिनीची धूप थांबावी, या उद्देशाने कृषी विभागाच्या वतीने पखरूड शिवारात सध्या बांध बंदिस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. आजवर शेकडाे हेक्टरवरील कामे पूर्ण करण्यात आलेल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.