शहरं
Join us  
Trending Stories
1
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
2
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
3
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
7
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
8
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
9
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
10
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
11
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
12
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
13
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
14
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
15
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
16
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
17
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
18
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
19
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
20
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?

पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या १३० शाळांना लागणार कुलूप?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:33 IST

सुरूवातीच्या काळात इंग्रजी शाळांचे प्रमाण शहरामध्येच अधिक हाेते. कालांतराने गावाेगावी अशा शाळा सुरू झाल्या आहेत. पालकही अशा शाळांकडे आकर्षित ...

सुरूवातीच्या काळात इंग्रजी शाळांचे प्रमाण शहरामध्येच अधिक हाेते. कालांतराने गावाेगावी अशा शाळा सुरू झाल्या आहेत. पालकही अशा शाळांकडे आकर्षित हाेत असल्याने त्याचा थेट परिणाम जिल्हा परिषद शाळांवर हाेऊ लागाला आहे. मध्यंतरी राज्य शासनाने २० पेक्षा कमी पट असलेल्या शाळांचे नजीकच्या शाळांमध्ये समायाेजन करण्याचे निर्देश दिले हाेते. त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून तसा अहवाल तयार करून शासनाकडे सादर केला हाेता. त्यानुसार जिल्ह्यात २० पेक्षा कमी पट असणार्या शाळांची संख्या १३० च्या घरात आहे. अशा शाळा समायाेजित करण्याच्या अनुषंगाने काही जिल्ह्यांत प्रक्रिया सुरू झाली आहे. येणार्या शैक्षणिक वर्षापर्यंत ही प्रक्रिया पूर्णत्वास गेल्यास जिल्ह्यातील तब्बल १३० शाळांना कायमचे टाळे लागणार आहेत. या शाळा दुसर्या शाळांमध्ये मर्ज करण्यात आल्यानंतर थाेडेथाेडके नव्हे तर तब्ब्ल अडीचशेवर शिक्षकांचा प्रश्न निर्माण हाेणार आहे. या अनुषंगाने एका आमदारांनी तारांकित प्रश्नही विचारला आहे.

अशी आहे आकडेवार

१००२

जिल्हा परिषदेच्या एकूण शाळांची संख्या

००.००

पटसंख्येअभावी यापूर्वी बंद झालेल्या शाळज्ञ

१३०

२० पेक्षा कमी पट असलेल्या शाळा

एवढ्या शाळांचे हाेणार समायाेजन

२० पेक्षा कमी पट असलेल्या शाळांचे नजीकच्या शाळांमध्ये समायाेजन करण्याबाबत शासनाच्या वेळाेवेळी सूचना आल्या आहेत. त्यानुसार २० पेक्षा कमी पट असलेल्या १३० शाळा आहेत. यामध्ये भूम तालुक्यातील १४, कळंब १८, लाेहारा ०४, उमरगा १८, उस्मानाबाद २८, परंडा २१, तुळजापूर १९ आणि वाशी तालुक्यातील १० शाळांचा समावेश आहे.

शिक्षकांचे काय?

जिल्हाभरातील जिल्हा परिषदेच्या सुमारे १३० शाळांचा पट वीस पेक्षा कमी आहे. या शाळांचे समायाेजन झाल्यानंतर थाेडेथाेडके नव्हे, तर अडीचशेवर शिक्षकांचा प्रश्न निर्माण हाेणार आहेत. अगाेदरच आपल्याकडे शिक्षक अतिरिक्त आहेत. त्यात आणखी अडीचशेवर गुरूजींची भर पडल्यानंतर समायाेजनाचा प्रश्न अधिक गंभीर हाेऊ शकताे.

विद्यार्थ्यांचे काय?

वीस पेक्षा कमी पट असलेल्या शाळा नजीकच्या शाळांमध्ये समायाेजित केल्यानंतर विद्यार्थ्यांनाही गैरसाेयीचा सामना करवा लागू शकताे. कारण यातील काही गावे आडवळणी आहेत. तेथे जाण्यासाठी वाहनांची साेय नाही. सायकलीवरून जायचे म्हटले तर रस्तेही चांगले नाहीत. त्यामुळे पालकांच्या चिंतेत भर पडणार आहे.

काेट...