शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

आरटीई प्रवेशाची अर्ज भरण्याची मुदत वाढविली

By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST

शिल्लक बातमी....

शिल्लक बातमी....

आरटीई प्रवेशाची अर्ज भरण्याची मुदत वाढविली
पालिकेच्या शिक्षण विभागाचा नाकर्तेपणा : अर्ज भरण्यातील त्रुटी कायम
लॉटरी २५ मार्चला
मुंबई :
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार कायद्यानुसार (आरटीई) वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यापुर्वी देण्यात आलेल्या मुदतीमध्ये अनेकांना अर्ज करता न आल्याने शिक्षण विभागाने अर्ज सादर करण्याची मुदत २३ मार्चपर्यंत वाढविली असून प्रवेशाची लॉटरी २५ मार्च रोजी काढण्यात येणार आहे. परंतू याबाबतची माहिती अद्याप जाहीर न केल्याने पालिका प्रशासनाचा नाकर्तेपणा यंदाही समोर आला आहे. यामुळे हजारो गोर गरीब विद्यार्थ्यांना आरटीई प्रवेशापासू वंचित राहावे लागणार आहे.
मुंबई महानगरपालिका हद्दीतील गोर गरीब विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २७ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली. मुंबईसह राज्यातील विविध शहरांमधील विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जासाठी एकच संकेतस्थळ उपलब्ध आहे. मुंबई क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची अंतिम मुदत १८ मार्च होती. याची माहिती पालकांपर्यंत पोहचविण्यात पालिकेच्या शिक्षण विभागाला अपयश आले. तसेच अर्ज भरताना येणार्‍या अडचणींकडे अनुदानित शिक्षण बचाव समितीने शिक्षण विभागाचे लक्ष वेधले होते. मात्र, शिक्षण विभागाने ऑनलाइन अर्ज भरण्यातील त्रुटी आजवर दूर न केल्याने हजारो गोरगरीबांना प्रवेशापासून वंचित रहावे लागणार आहे.
अनेकांना अर्ज भरता न आल्याने शिक्षण विभागाने अर्ज करण्याची मुदत २३ मार्चपर्यंत वाढविली आहे. तसेच २५ मार्च रोजी प्रवेशाची लॉटरी काढण्याचा निर्णयही शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र, याबाबतची कोणतीही माहिती ँ३३स्र२://१३ी25ंिे्र२२्रङ्मल्ल.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाचा प्रवेश प्रक्रिया राबविण्यातील निष्काळजीपणा यंदाही समोर आला आहे.
संकेतस्थळ स्लो चालणे, महिला पालकांचे दाखल न स्विकारणे आदी समस्यांमुळे अनेक पालकांना अजूनही अर्ज भरता आलेले नाहीत. अनुदानित शिक्षण बचाव समितीने शिक्षण विभागाला कायदेशीर नोटीस पाठविण्याचा निर्णय घेतला असल्याचे, अनुदानित शिक्षण बचाव समितीचे सुधीर परांजपे यांनी