शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

बारावीची परीक्षा संपली आता सीईटीची तयारी सुटका : पुढील नियोजन सुरू

By admin | Updated: March 10, 2016 00:26 IST

जळगाव : बारावीच्या बहुतांश विद्यार्थ्यांची परीक्षा आजपासून संपली असलीतरी विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षेची तयारीचे नियोजन विद्यार्थ्याकडून करण्यात येत आहे.

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची घरपोहोच पुस्तक योजना अयशस्वी झाल्याने आधीच अडचणीत आलेल्या पेठे हायस्कूल केंद्रातील विद्यार्थी समंत्रकांची सत्रेच न झाल्याने त्रस्त असून आता शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाकडे याबाबत तक्रार करूनही कोणतीही दखल न घेतली गेल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत.
मुक्त विद्यापीठाच्या मानव्य विद्या व सामाजिक शास्त्रे विभागाअंतर्गत विविध महाविद्यालयांमध्ये पूर्वतयारी ते पदवी अभ्यासक्रमांसाठी विविध ठिकाणी केंद्रे देण्यात आली आहेत. परंतु या केंद्रांवरील कारभार आता विद्यापीठाच्याच हाताबाहेर गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. पेठे हायस्कूलमधील केंद्रदेखील त्याला अपवाद ठरले नाही. या केंद्रावर गोंधळाचे वातावरण असून अनेक वर्षे संमत्रकांची संपर्कसत्रेच होत नाही. वारंवार तक्रार करून विद्यार्थ्यांना दाद दिली जात नाही. तरीही पुस्तके आणि स्वयंअध्ययनावरून विद्यार्थी कसातरी अभ्यास करतात, तर काहींना एटीकेटी दिली जात असल्याने त्याच पद्धतीने ढकलगाडी पुढे नेली जाते. यंदा मात्र विद्यार्थ्यांच्या अडचणीत भर म्हणजे विद्यापीठाने घरपोहोच पुस्तके देण्याची योजना राबविली आणि पुस्तकांची किंमतही विद्यार्थ्यांकडून घेतली परंतु ही योजना अयशस्वी ठरली. विद्यापीठाने आपले अपयश लपविण्यासाठी विद्यार्थ्यांनी चुकीचे पत्ते दिले असा ठपका ठेवला असून आता पुस्तके हवी असल्यास पुन्हा विकत घेण्यास सांगत आहे. हा एक भाग परंतु दुसरीकडे पेठे हायस्कूलमध्ये आधीच समंत्रकांची संपर्कसत्रे होत नसल्याने विद्यार्थी अडचणीत आले आहेत.
वास्तविक, अभ्यासकेंद्राकडे कोणते पात्र संमत्रक म्हणजे शिक्षक किंवा अनुभवी व्यक्ती आहेत, त्याची यादी पडताळून आणि मान्यता देऊन मगच विद्यापीठ केंद्राला नवीन शिक्षणक्रम सुरू करण्यास मान्यता देत असते. त्यानंतर समंत्रकांची संपर्कसत्रे झाल्याचा विद्यार्थ्यांच्या स‘ांच्या उपस्थितीपत्रकाच्या आधारे त्यांचे मानधनही दिले जाते. असे असताना वर्षभरात एकही संपर्कसत्र झाले नसल्यास विद्यापीठाने त्याची काय दखल घेतली हा प्रश्न आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी केंद्रसंयोजकांशी वारंवार संपर्क साधून दखल न घेतल्याने अखेरीस त्यांनी विद्यापीठात जाऊन कुलगुरूंना निवेदन दिले परंतु त्याचीही अद्याप दखल न घेतली गेल्याचे बंद असलेल्या संपर्कसत्रावरून दिसून येत आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याच्या भीतीने चिंताक्रांत आहेत.
जोड आहे.