शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

एमबीए/एमएमएस सीईटीमध्ये ५९ चुकीचे प्रश्न

By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST

शिल्लक बातमी...

शिल्लक बातमी...
एमबीए/एमएमएस सीईटीमध्ये ५९ चुकीचे प्रश्न
त्रुटी असलेले प्रश्न मुल्यांकनातून वगळले
मुंबई
एमबीए आणि एमएमएस या व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी १४ आणि १५ मार्च रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाइन सीईटी परीक्षेत एकूण ५९ प्रश्न चुकीचे आल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) गठित केलेल्या समितीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्रुटी असलेले प्रश्न मुल्यांकनातून सर्वांसाठी पूर्णपणे वगळण्याचा निर्णय डीटीईने घेतला आहे.
राज्यातील एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तंत्र शिक्षण संचालनालयाच्यावतीने १४ आणि १५ मार्च रोजी दोन सत्रात ऑनलाइन सीईटी परीक्षा घेण्यात आली. प्रत्येक सत्राची प्रश्नपत्रिका वेगवेगळी होती. या परीक्षेबाबत राज्यभरातील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेतील तांत्रिक अडचणी आणि चुकीचे प्रश्न आल्याची तक्रार डीटीईकडे केली होती. विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखल घेत संचालनालयाने तांत्रिक तज्ज्ञांची व शैक्षणिक तज्ज्ञांची समिती गठित केली होती. समितीच्या निरीक्षणातून या परीक्षेमध्ये चुकीचे प्रश्न आल्याचे आढळून आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून संचालनालयाने त्रुटी असलेले प्रश्न मुल्यांकनासाठी सर्वांसाठी पूर्णपणे वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
१४ मार्च रोजीच्या पहिल्या सत्तात २00 गुणांची परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये १९ प्रश्न चुकीचे आढळल्याने ते मुल्यांकनातून वगळ्यात आले आहेत. त्यामुळे मुल्यांकनासाठी १८१ प्रश्न ग्रा‘ धरण्यात आले आहेत. तर दुसर्‍या सत्रात १८ प्रश्न चुकीचे आढळल्याने १८२ प्रश्न मुल्यांकनासाठी ग्रा‘ धरण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे १५ मार्च रोजीच्या पहिल्या आणि दुसर्‍या सत्रात प्रत्येकी ११ प्रश्न चुकीचे आल्याने मुल्यांकनासाठी १८९ प्रश्न ग्रा‘ धरण्यात येणार आहेत.