शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

दुष्काळाला चुकीचे धोरणच जबाबदार

By admin | Updated: August 20, 2014 00:59 IST

दुष्काळाला चुकीचे धोरणच जबाबदार

औरंगाबाद : पावसाने वक्रदृष्टी केल्यामुळे यंदा मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, हे अपरिहार्य नाही. केवळ अस्मानीही नाही तर त्याला सर्वस्वी आजवरचे चुकीचे धोरण अवलंबून आहे, असे राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रा. एच. एम. देसरडा यांनी पत्रकारांशी बोलतानासांगितले.देसरडा म्हणाले, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राज्यातील पाणीटंचाई व दुष्काळ निर्मूलनाचा सविस्तर आराखडा सादर केला आहे. वैश्विक हवामान बदल, ऋतूचक्रातील बिघाडामुळे अवकाळी घटनांचे प्रमाण वाढत आहे. जसा रोगाचा फटका क्षीण, कुपोषणग्रस्त यांना अधिक बसतो तसेच ताण सहन करण्याचा त्रास नसलेल्या भूभाग व जनविभागांना नैसर्गिक आपत्तीचा फटका अधिक बसतो. आजवर सरकारने मराठवाड्यातील पाणी सिंचन, जलसंधारण, टंचाई निवारण, आपत्तीसाह्य, रोजगार हमी या सर्वांवर एक लक्ष कोटी खर्च केले, त्याचे काय फलित निघाले हेही तपासले पाहिजे. मराठवाड्यात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर टंचाईसदृश परिस्थिती घोषित करणे हा उपाय नाही, तर पुन्हा टंचाई किंवा दुष्काळ उद्भवणार नाही, असा संकल्प केला पाहिजे. त्यासाठी शास्त्रशुद्ध नियोजन लोक सहभागाने राबवावे यासाठी विभागातील तिन्ही विद्यापीठांच्या कुलगुरूंशी, काही महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी आपण संवाद साधत आहोत, असेही प्रा. देसरडा यांनी सांगितले.