शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

दुष्काळाला चुकीचे धोरणच जबाबदार

By admin | Updated: August 20, 2014 00:59 IST

दुष्काळाला चुकीचे धोरणच जबाबदार

औरंगाबाद : पावसाने वक्रदृष्टी केल्यामुळे यंदा मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, हे अपरिहार्य नाही. केवळ अस्मानीही नाही तर त्याला सर्वस्वी आजवरचे चुकीचे धोरण अवलंबून आहे, असे राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रा. एच. एम. देसरडा यांनी पत्रकारांशी बोलतानासांगितले.देसरडा म्हणाले, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राज्यातील पाणीटंचाई व दुष्काळ निर्मूलनाचा सविस्तर आराखडा सादर केला आहे. वैश्विक हवामान बदल, ऋतूचक्रातील बिघाडामुळे अवकाळी घटनांचे प्रमाण वाढत आहे. जसा रोगाचा फटका क्षीण, कुपोषणग्रस्त यांना अधिक बसतो तसेच ताण सहन करण्याचा त्रास नसलेल्या भूभाग व जनविभागांना नैसर्गिक आपत्तीचा फटका अधिक बसतो. आजवर सरकारने मराठवाड्यातील पाणी सिंचन, जलसंधारण, टंचाई निवारण, आपत्तीसाह्य, रोजगार हमी या सर्वांवर एक लक्ष कोटी खर्च केले, त्याचे काय फलित निघाले हेही तपासले पाहिजे. मराठवाड्यात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर टंचाईसदृश परिस्थिती घोषित करणे हा उपाय नाही, तर पुन्हा टंचाई किंवा दुष्काळ उद्भवणार नाही, असा संकल्प केला पाहिजे. त्यासाठी शास्त्रशुद्ध नियोजन लोक सहभागाने राबवावे यासाठी विभागातील तिन्ही विद्यापीठांच्या कुलगुरूंशी, काही महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी आपण संवाद साधत आहोत, असेही प्रा. देसरडा यांनी सांगितले.