शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

पॉकेट्समध्येच चिंता!

By admin | Updated: February 5, 2017 00:04 IST

जालना : प्रमुख पक्षांसह इतर छोट्या छोट्या पक्षांनी आघाडी करुन निवडणुकीत चुरस वाढवली आहे.

जालना : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी शिवसेना, भाजपा आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांसह इतर छोट्या छोट्या पक्षांनी आघाडी करुन निवडणुकीत चुरस वाढवली आहे. असे असले तरी रिंगणात कोण राहतो याचे चित्र ७ फेब्रुवारीलाच स्पष्ट होणार आहे.जिल्हा परिषदेत आपली सत्ता आणण्यासाठी प्रमुख पक्षांनी कंबर कसली आहे. नाराजांनी बंडाचा झेंडा रोवल्याने अधिकृत उमेदवार अडचणीत आले आहेत. यंदा प्रथमच शिवसेना आणि भाजप युती न झाल्याने दोन्ही पक्षांचे बळ या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली असली तरी स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांची मानसिकता अद्याप आघाडीसाठी तयार झाली नसल्याचे दिसून येते. याचाही फटका आघाडीच्या उमेदवाराला बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना मंत्र दिला तरच काही चमत्कार घडू शकेल. अन्यथा गटागटात विभागून आघाडीचेच नुकसान होण्याचा अधिक धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणूक निकालानंतरचे चित्र काय असेल, याचा अंदाज बांधून राजकीय वैर विशिष्ट पातळीपर्यंत ठेवण्याचा नेत्यांचा प्रयत्न राहणार असल्याचे दिसून येते. कारण कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. त्यामुळे युती किंवा आघाडी करुनच सत्ता स्थापन करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)