शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

आदिवासी समाजाच्या योजना जातात कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:12 IST

आदिवासींसाठी राबविलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत़ मग त्या योजना जातात कुठे, असा सवाल करीत आदिवासींच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी अन् शासनाची आहे, असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : आदिवासींसाठी राबविलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत़ मग त्या योजना जातात कुठे, असा सवाल करीत आदिवासींच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी अन् शासनाची आहे, असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले़आदिवासी मन्नेरवारलू समाजाचे दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन नांदेडात पार पडले़ उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ मंचावर सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पालकमंत्री अर्जुन खोतकर, आ़हेमंत पाटील, आ़सुभाष साबणे, आ़प्रताप पाटील चिखलीकर, मुक्तेश्वर धोंडगे, माजी आ़ओमप्रकाश पोकर्णा, भाजप महानगराध्यक्ष संतुकराव हंबर्डे, मिलिंद देशमुख, सेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम, बाळासाहेब देशमुख, सतीश पिंलगवाड, बी़ डी़ वाघमारे, नरसिंगराव जेठेवाड, चंद्रप्रकाश देगलूरकर, प्रा़अनंत राऊत, ज्योतीबा खराटे, श्यामसुंदर शिंदे, नागनाथ घिसेवाड, संतोष वारकड, दिगंबर टिपरसे आदींची उपस्थिती होती़यावेळी पालकमंत्री खोतकर म्हणाले, आचारसंहिता संपल्यानंतर आदिवासी मन्नेरवारलू समाजाच्या विविध प्रश्नांवर मुंबईत बैठक बोलवू़ दरम्यान, नागनाथ घिसेवाड यांनी आदिवासी समाजातील अधिकाºयांनी वेगवेगळ्या जमातीला दूर करण्याचे काम केले असून त्यांनी मन्नेरवारलूला यादीतून हद्दपार करण्याचे काम केले़ त्यामुळे आदिवासी विकास विभाग व आदिवासींशी संबंधित कार्यालयात गैरआदिवासी अधिकाºयांची नियुक्ती करावी़ आ़ सुभाष साबणे म्हणाले, अनेक अधिकाºयांना निलंबित करण्याचे आश्वासन देऊनसुद्धा त्यांना सरकार निलंबित करीत नाही़ येणाºया नागपूर अधिवेशनात हा विषय लावून धरला जाईल़, असे आश्वासन दिले़ आ़ हेमंत पाटील म्हणाले, वाघाची जमातच वाघाला ओळखते.़ वाघ हा जंगलात असतो आणि आदिवासी बांधवदेखील जंगलात राहतात़ त्यामुळे त्यांचे प्रश्न शिवसेनेचा वाघच सोडवेल़ उद्योजक अमितकुमार कंठेवाड यांचा जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला़ तसेच शिवाजीराव बोधगिरी, लक्ष्मण पोशट्टी यांनाही सन्मानित करण्यात आले़ प्रास्ताविक आयोजक प्रवीण जेठेवाड तर सूत्रसंचालन व्यंकटेश चौधरी यांनी केले़