शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

हम लढेंगे, हम जीतेंगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:17 IST

महापालिका निवडणुकीत काँग्रेसपुढे कोणतेही आव्हान नसून ‘हम लढेंगे, हम जितेंगे’ अशा शब्दात आगामी महापालिका निवडणुकीतील यशाबाबत खा. अशोकराव चव्हाण यांनी विश्वास व्यक्त केला. नांदेड महापालिका काँग्रेसची आहे आणि काँग्रेसचीच राहील, असेही ते म्हणाले.

महापालिका निवडणुकीत काँग्रेसपुढे कोणतेही आव्हान नसून ‘हम लढेंगे, हम जितेंगे’ अशा शब्दात आगामी महापालिका निवडणुकीतील यशाबाबत खा. अशोकराव चव्हाण यांनी विश्वास व्यक्त केला. नांदेड महापालिका काँग्रेसची आहे आणि काँग्रेसचीच राहील, असेही ते म्हणाले.काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. राहूल गांधी यांच्या दौºयाबाबत माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसकडे इच्छुकांची मोठी संख्या आहे. निवडून येण्याची क्षमता आणि पक्षाबाबत असलेली निष्ठा या दोन मुद्यांवर तिकिट वाटपकेले जाईल, असे स्पष्ट करीत काँग्रेस विकासाचा ध्यास असणारा पक्ष आहे. या धोरणाला नांदेडकरांनी नेहमीच पाठिंबा दिल्याचे सांंगत महापालिका निवडणुकीतही नांदेडकर काँग्रेसलाच विजयी करतील, असा विश्वास व्यक्त केला.महापालिकेच्या दलित वस्तीचा ३० कोटींचा निधी राज्य सरकारने अडवून ठेवला आहे. दलितांच्या विकास योजनांमध्ये आडकाठी आणण्याचे धोरणच या सरकारने अवलंबिले आहे. त्याचाच परिपाक म्हणजे नांदेडमध्ये दलित वस्तीची कामे अडविणे होय. पायाभूत सुविधांसाठी असलेला निधी अडवून ठेवणे ही गंभीर बाब आहे. याबाबत काँग्रेसकडून निश्चितच आवाज उठवला जाणार असून महापालिका निवडणुकीत जनतेपुढे हा विषय ठेवला जाईल, असेही ते म्हणाले.महापालिका निवडणुकीत तिसºया आघाडीची चर्चा केली जात आहे. ही तिसरी आघाडी भाजपा पुरस्कृत असल्याचा आरोप करीत या आघाडीला जनता स्वत:च त्यांची जागा दाखवून देईल. निवडणुकीत राष्ट्रवादीसह इतर समविचारी पक्षांशी आघाडी करण्यासाठी चर्चेचा मार्ग खुला आहे, यासाठीचे सर्व अधिकार महानगराध्यक्षांना राहतील, असेही त्यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.