शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवर फिरले पाणी

By admin | Updated: May 18, 2017 00:30 IST

मंठा : यावर्षी पाऊस बऱ्यापैकी झाल्याने तूर, सोयाबीन, ज्वारी, तूर, कापूस यासह अन्य पिकांचे उत्पादन चांगले झाले असले तरी तूर, सोयाबीनला भाव मिळाला नसल्याने शेतकऱ्यांना फटका बसला

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : यावर्षी पाऊस बऱ्यापैकी झाल्याने तूर, सोयाबीन, ज्वारी, तूर, कापूस यासह अन्य पिकांचे उत्पादन चांगले झाले असले तरी तूर, सोयाबीनला भाव मिळाला नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला तर भाववाढीच्या भरवशावर बसलेल्या कापूस उत्पादकांना आता करावे काय, असा प्रश्न पडला आहे. हंगामात कापूस ५६००-५७०० रुपये प्रतिक्विंटल विकला. ७ हजारापर्यंत भाव जाईल, अशी चर्चा त्यावेळी होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही कापूस विवक्री केला नाही. आता मात्र, फरदड कापसाला ३४०० ते ३८०० तर सुपर कापसाला ५२०० रुपये भाव असल्याने साठवून ठेवलेला कापूस उत्पादकाला आर्थिक फटका बसल्याने हवालदिल झाले आहेत.मंठा तालुक्यात यावर्षी कापसाचे विक्री उत्पादन झाले असले तरीही तीन वर्ष सतत दुष्काळ पडल्याने आणि कापसाचे पैसे वेळेवर न मिळाल्याने आर्थिक नड भागविण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी बटाव पद्धतीने कमी भावात कापूस विकून टाकला.जिनिंग मालक कापसाच्या रकमेचे धनादेश देत असल्याने एक एक महिना पैशाला विलंब लागला. त्यातही चलन तुटवड्यामुळे शेतकरी हैराणझाले तर भाव वाढून मिळले, या आशेवर अनेक कापूस उत्पादक शेतकरी बसले होते. त्यांच्या घरात ५० ते १०० क्विंटल कापूस आहे. तोही सुपर परंतु भाव गडगडल्याने करायचे काय, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.