शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

लातूर शहराला समन्यायी पद्धतीने पाणीपुरवठा करा

By admin | Updated: April 8, 2016 00:25 IST

लातूर : प्रशासनात नियोजनाचा अभाव असल्यामुळे लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पाणीटंचाईला मनपाचे ढिसाळ नियोजन कारणीभूत आहे.

लातूर : प्रशासनात नियोजनाचा अभाव असल्यामुळे लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पाणीटंचाईला मनपाचे ढिसाळ नियोजन कारणीभूत आहे. नियोजन सुधारून समन्यायी पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने गुरुवारी मनपा कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. प्रस्तुत मागणीसाठी ‘आप’ने मनपा प्रशासनाला साकडे घातले. शाहू चौकातून सकाळी ११.३० वाजता आम आदमी पार्टीचा मोर्चा निघाला. आंदोलनकर्त्यांच्या हातात विविध मागण्यांचे फलक होते. शाहू चौक, अण्णा भाऊ साठे चौक, गंजगोलाई, गांधी चौक मार्गे मनपा कार्यालयासमोर मोर्चा धडकला. महापुरुषांना अभिवादन करीत मनपाच्या ढिसाळ नियोजनाचा निषेधही आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आला.लातूर मनपाने पाणीटंचाईचा प्रश्न गांभीर्याने हाताळला नाही. त्यामुळे अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहराच्या आमदारांनीही पाणीटंचाईकडे दुर्लक्ष केले. पाणीटंचाईबरोबर कचऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. पाणी वाटपात भेदभाव केला जातो. त्यामुळे बाहेरगावाहून आलेले नागरिक त्रस्त आहेत. घरमालकही त्रस्त आहेत.सध्या घरमालक, घरभाडेकरू, मतदार, विरोधक असा पाणी वाटपात भेदभाव केला जात आहे. तसे न करता समन्यायी पद्धतीने सर्वांनाच पाणी द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. (प्रतिनिधी)