शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
5
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
6
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
7
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
8
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
9
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
10
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
11
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
12
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
13
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
14
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
15
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
16
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
17
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
18
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
19
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

लातूर शहराला समन्यायी पद्धतीने पाणीपुरवठा करा

By admin | Updated: April 8, 2016 00:25 IST

लातूर : प्रशासनात नियोजनाचा अभाव असल्यामुळे लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पाणीटंचाईला मनपाचे ढिसाळ नियोजन कारणीभूत आहे.

लातूर : प्रशासनात नियोजनाचा अभाव असल्यामुळे लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पाणीटंचाईला मनपाचे ढिसाळ नियोजन कारणीभूत आहे. नियोजन सुधारून समन्यायी पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने गुरुवारी मनपा कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. प्रस्तुत मागणीसाठी ‘आप’ने मनपा प्रशासनाला साकडे घातले. शाहू चौकातून सकाळी ११.३० वाजता आम आदमी पार्टीचा मोर्चा निघाला. आंदोलनकर्त्यांच्या हातात विविध मागण्यांचे फलक होते. शाहू चौक, अण्णा भाऊ साठे चौक, गंजगोलाई, गांधी चौक मार्गे मनपा कार्यालयासमोर मोर्चा धडकला. महापुरुषांना अभिवादन करीत मनपाच्या ढिसाळ नियोजनाचा निषेधही आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आला.लातूर मनपाने पाणीटंचाईचा प्रश्न गांभीर्याने हाताळला नाही. त्यामुळे अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहराच्या आमदारांनीही पाणीटंचाईकडे दुर्लक्ष केले. पाणीटंचाईबरोबर कचऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. पाणी वाटपात भेदभाव केला जातो. त्यामुळे बाहेरगावाहून आलेले नागरिक त्रस्त आहेत. घरमालकही त्रस्त आहेत.सध्या घरमालक, घरभाडेकरू, मतदार, विरोधक असा पाणी वाटपात भेदभाव केला जात आहे. तसे न करता समन्यायी पद्धतीने सर्वांनाच पाणी द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. (प्रतिनिधी)