शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
2
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
5
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
6
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
8
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
9
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
10
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
11
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
12
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
13
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
14
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
15
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
16
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
17
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
18
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
19
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
20
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका

शाश्वत विकासासाठी पाण्याचे नियोजन गरजेचे :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:05 IST

गल्ले बोरगांव : पाणी हे सर्वांगीण विकासाचे प्रमुख साधन असून शाश्‍वत विकासासाठी पाण्याचे काटेकोर व शाश्वत नियोजन करणे, ही ...

गल्ले बोरगांव : पाणी हे सर्वांगीण विकासाचे प्रमुख साधन असून शाश्‍वत विकासासाठी पाण्याचे काटेकोर व शाश्वत नियोजन करणे, ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन परभणी कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके यांनी केले.

जागतिक जलदिनानिमित्त, सोमवारी (दि.२२) वनामकृवि परभणी व कृषि विज्ञान केंद्र औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘शेतीच्या पाण्याचे नियोजन : काळाची गरज’ या विषयावर जिल्हाभरातील शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली. यात प्रसंगी ते बोलत होते. शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचे डॉ. खोडके यांनी निरसन केले.

पुढे बोलताना डॉ. खोडके म्हणाले की, जगाच्या तुलनेत भारतात फक्त ४ टक्के स्वच्छ पाण्याची उपलब्धता आहे. परंतु भारताच्या लोकसंख्येचा विचार करता आपल्याला हे पाणी कमी पडणार आहे. परिणामी पाण्याचे सूक्ष्म नियोजन करणे काळाची गरज आहे. प्रतिव्यक्ती १२५ ते १५० लिटर पाणी दररोज लागते. सूक्ष्म नियोजन करून हा वापर प्रतिव्यक्ती प्रतिदिन ७५ लिटर आणणेे शक्य आहे. पाण्याचे संवर्धन व बचत करणे ही काळाची गरज आहे. शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचे नियोजन करताना त्यांनी अनेक पैलूंची माहिती दिली. या ऑनलाईन कार्यशाळेत डॉ. देवराव देवसरकर, केव्हीकेचे किशोर झाडे, विषय विशेषज्ज्ञ डॉ. बसवराज पिसुरे, डॉ. अनिता जिंतूरकर, प्रा. गीता यादव, प्रा. अशोक निर्वळ यांचा समावेश होता.