शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

जायकवाडी धरणातील पाण्याची आवक घटली

By admin | Updated: December 16, 2014 23:59 IST

पैठण : दुष्काळ व पाणी टंचाईने होरपळणाऱ्या मराठवाड्यासाठी मुळा व भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आल्याने जायकवाडी धरणाची पाणी पातळी पाच दिवसांत सव्वा फुटाने वाढली आहे,

पैठण : दुष्काळ व पाणी टंचाईने होरपळणाऱ्या मराठवाड्यासाठी मुळा व भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आल्याने जायकवाडी धरणाची पाणी पातळी पाच दिवसांत सव्वा फुटाने वाढली आहे, तर जायकवाडीच्या जलसाठ्यात जवळपास तीन टीएमसीने वाढ झाली आहे. दरम्यान, रविवारी रात्री तीन वाजता मुळा धरणातून होणारा विसर्ग बंद करण्यात आला असून, भंडारदरा धरणातून ४८८२ क्युसेक्स विसर्ज सुरू आहे. धरणात २१९६ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू आहे.आज सायंकाळी धरणातील पाणी पातळी १५०६.२८ फुटांपर्यंत गेली होती, तर धरणातून एकूण जलसाठा १४१२.६५४ द.ल.घ.मी.एवढा झाला होता. धरणात ६७४.५४८ द.ल.घ.मी. इतका उपयुक्त जलसाठा झाला आहे. धरणात ३१.६७ टक्के जलसाठा झाला आहे. सध्या धरणात २१९६ क्युसेक्स आवक सुरू आहे. मुळा धरणातून विसर्ग बंद करण्यात आला आहे. गेल्या पाच दिवसांत धरणात ८६.९१४ द.ल.घ.मी.ने वाढ झाली आहे.