शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

जायकवाडी धरणातील पाण्याची आवक घटली

By admin | Updated: December 16, 2014 23:59 IST

पैठण : दुष्काळ व पाणी टंचाईने होरपळणाऱ्या मराठवाड्यासाठी मुळा व भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आल्याने जायकवाडी धरणाची पाणी पातळी पाच दिवसांत सव्वा फुटाने वाढली आहे,

पैठण : दुष्काळ व पाणी टंचाईने होरपळणाऱ्या मराठवाड्यासाठी मुळा व भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आल्याने जायकवाडी धरणाची पाणी पातळी पाच दिवसांत सव्वा फुटाने वाढली आहे, तर जायकवाडीच्या जलसाठ्यात जवळपास तीन टीएमसीने वाढ झाली आहे. दरम्यान, रविवारी रात्री तीन वाजता मुळा धरणातून होणारा विसर्ग बंद करण्यात आला असून, भंडारदरा धरणातून ४८८२ क्युसेक्स विसर्ज सुरू आहे. धरणात २१९६ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू आहे.आज सायंकाळी धरणातील पाणी पातळी १५०६.२८ फुटांपर्यंत गेली होती, तर धरणातून एकूण जलसाठा १४१२.६५४ द.ल.घ.मी.एवढा झाला होता. धरणात ६७४.५४८ द.ल.घ.मी. इतका उपयुक्त जलसाठा झाला आहे. धरणात ३१.६७ टक्के जलसाठा झाला आहे. सध्या धरणात २१९६ क्युसेक्स आवक सुरू आहे. मुळा धरणातून विसर्ग बंद करण्यात आला आहे. गेल्या पाच दिवसांत धरणात ८६.९१४ द.ल.घ.मी.ने वाढ झाली आहे.