शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही; मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
2
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
3
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
4
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
5
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
6
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
7
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
8
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
9
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
10
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
11
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
12
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
13
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
14
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
15
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
16
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
17
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
18
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
19
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

जायकवाडीतील पाण्याची नासाडी

By admin | Updated: January 23, 2017 23:42 IST

तीर्थपुरी : जायकवाडी पाटबंधारे वभिागाअंतर्गत असलेल्या पैठण डाव्या कालव्यामधून सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे.

तीर्थपुरी : जायकवाडी पाटबंधारे वभिागाअंतर्गत असलेल्या पैठण डाव्या कालव्यामधून सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असून, ही नासाडी थांबविण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाहीची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.उत्तर पैठण जायकवाडी पाटबंधारे विभागाअंतर्गत येणाऱ्या या डाव्या कालव्यामधून २८ नोव्हेंबर २०१६ पासून रबी हंगामातील पिकांसाठी पाणी सोडण्यास सुरूवात झाली. त्यामुळे दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा, कापूस, मका आदी पिकांना मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. मागील दोन महिन्यांपासून हे पाणी सोडण्यात असून, आतापर्यंत घनसावंगी तालुक्यातील कॅनॉल अंतर्गत वितरिकांची पाणीपाळी संपून गेली आहे. परंतु, पाणीपाळी संपलेल्या या वितरिका कागदोपत्री बंद दाखविण्यात येत असल्या तरी प्रत्यक्षात त्या अद्यापही सुरूच आहेत. त्यामुळे हे पाणी उपवितरिकांमार्फत नद्या, नाले व ओढ्यांना जात असल्याचे चित्र आहे.जायकवाडीचे अनेक शाखा अभियंता हे मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे शेतकरीही लागेल त्या वेळी पाणी घेत असून, यामुळे पाण्याची नासाडी होत आहे. ही नासाडी अशीच सुरू राहिल्यास नाथसागरातील पाणीपातळी झपाट्याने कमी होवू शकते. त्यामुळे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देवून तातडीने पाण्याची होत असलेली नासाडी थांबवावी, अशी मागणी जोर धरत आहे. (वार्ताहर)