शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

जिल्हा परिषद सदस्यांचे ‘वॉकआऊट’

By admin | Updated: February 19, 2016 00:34 IST

जालना : कोणत्याच सदस्यांना विश्वासात न घेता ३६ कोटी रूपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला. त्याला मंजुरीही देण्यात आली.

जालना : कोणत्याच सदस्यांना विश्वासात न घेता ३६ कोटी रूपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला. त्याला मंजुरीही देण्यात आली. परंतु मंजूर आराखड्यानुसार जिल्ह्यात पाणीटंचाईचे आणि एमआरजीएसचे आठही तालुक्यांत व्यवस्थित कामे होत नाहीत. याबाबत तक्रारी वारंवार करूनही कामे होत नसल्याने संतप्त सदस्यांनी याचा तीव्र निषेध करून अखेर सभात्याग केला. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे जनता त्रस्त आहे. ग्रामीण भागात शेतमजुरांच्या हाताला काम नाही. पाणीटंचाई भयावह आहे. एमआरजीएसच्या माध्यमातून कामाची गावागावातून मागणी असतांना उदासीन प्रशासनकीय धोरणामुळे शेतमजुरांच्या हाताला कामेच नसल्याने स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे. परिणामी जनेतचा रोष सदस्यांना सहन करावा लागतो आहे. गेल्या तीन महिन्यांपासून झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी यावर वारंवार चर्चा केली. परंतु याकडे प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे मजुरांना कामे मिळत नसल्याची खंत सतीश टोपे, संभाजी उबाळे, भगवान तोडावत यांनी केली. कामांत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर जि. प. अध्यक्ष तुकाराम जाधव, उपाध्यक्ष अनिरूध्द खोतकर आणि मुख्यकार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांचा कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. वर्कआॅडर न काढताच जिल्ह्यात ४५ कामोंपैकी ३५ कामे पूर्ण झाली आणि २६ कामे प्रगतीपथावर असल्याचे अधिकार व कर्मचारी सांगत आहेत. परंतु वर्कआॅडर्स काढताच कामे कोठे सुरू आहेत हे गटविकास अधिकाऱ्यांना व्यवस्थित सांगता आले नाही. परिणामी तीन महिन्यांपासून या विषयावर चर्चा करण्यात येत आहे. पण ठोस निर्णय होत नसल्याने सदस्यांत प्रचंड नाराजी होती. यावेळी सभापती ए. जे. बोराडे, संतोष धोत्रे, जी. व्ही. चव्हाण, राजेश इंगळे, शहाजी रांक्षे, रामेश्वर सोनुने, राजेश राठोड यांच्यासह जि.प.सदस्यांची उपस्थिती होती.