शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
2
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
3
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
4
किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
5
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
6
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
7
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
8
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
9
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
10
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
11
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
12
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
13
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील
14
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
15
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
16
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
17
'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या
18
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
19
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
20
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप

मतदारांनी ‘नोटा’तून केला रोष व्यक्त

By admin | Updated: October 21, 2014 00:57 IST

सोमनाथ खताळ , बीड आघाडी सरकारवर एवढ्या दिवस असलेला रोष अखेर रविवारी मतदारांनी मतपेटीच्या माध्यमातून दाखवून दिला.

सोमनाथ खताळ , बीडआघाडी सरकारवर एवढ्या दिवस असलेला रोष अखेर रविवारी मतदारांनी मतपेटीच्या माध्यमातून दाखवून दिला. जिल्ह्यातील सहा मतदार संघातून ६ हजार ४१२ मतदारांनी ‘नोटा’चा (नकाराधिकाराचा) वापर केला आहे. यामध्ये गेवराई आघाडीवर असून बीड मतदार संघात सर्वात कमी वापर केला आहे.आघाडीतील बिघाडी आणि युतीची झालेली काडीमोड यामुळे मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार होते. या सरकारकडून अपेक्षेप्रमाणे कामे झालेली नाहीत. तसेच मतदारांना सत्तापरीवर्तन हवे होते. त्यामुळे यावेळेस राष्ट्रवादी अणि काँग्रेसला मागे टाकत भाजपा च्या उमेदवारांना विजयी करण्यात मतदारांनी अधिक पसंती दिली. सहा मतदार संघातील पाच उमेदवार भाजपा चे विजयी झाले आहेत तर बीड विधानसभा मतदार संघातील राकॉ चे जयदत्त क्षीरसागर हे एकमेव उमेदवार विजयी झालेले आहेत.एकीकडे प्रशासन मतदार जनजागृती कार्यक्रम घेत आहेत. तर दुसऱ्या बाजुला मतदारांचा नकाराधिकाराची मानसीकता काही केल्या कमी होत नसल्याचे दिसूनयेत आहे. तरी लोकसभा निवडणुकीपेक्षा यावर्षी कमी मतदारांनी नोटा चा वापर केला आहे. लोकसभा निवडणुकीत हा आकडा १४ हजाराच्या वर होता. गेवराई, परळी, केज, आष्टीने ओलांडली हजारीसहा मतदार संघापैकी चार मतदार संघात हजारापेक्षा अधिक मतदारांनी नोटा चा वापर केला आहे. यामध्ये गेवराईने वरच्या क्रमांकावर आहे. का केला रोष व्यक्त?विकास कामे व त्यांचे नियोजन, मतदारांचे रखडलेले प्रश्न, सर्वसामान्यांशी दुरावलेली नाळ, पंक्षातर्गत राजकारण याला आता जनता वैतागली होती. गेवराई, आष्टी आणि परळीमध्ये सर्वाधिक नोटाचा वापर करण्यात आला. तसेच केजमध्येही चार महिला रणांगणात उतरल्या होत्या, त्यामुळे मतदार गोंधळला होता. येथे नोटा बटन दाबणाऱ्या मतदारांची संख्या १२८१ एवढी आहे.