शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

वेरूळ महोत्सव पावसाळ्यानंतर?

By admin | Updated: June 22, 2016 00:55 IST

औरंगाबाद : मराठवाड्यात ४ वर्षांपासून भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे वेरूळ महोत्सव घेण्यात आला नाही. यावर्षी पावसाळ्यानंतर वेरूळ महोत्सव घेण्याचा निर्णय

औरंगाबाद : मराठवाड्यात ४ वर्षांपासून भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे वेरूळ महोत्सव घेण्यात आला नाही. यावर्षी पावसाळ्यानंतर वेरूळ महोत्सव घेण्याचा निर्णय मंगळवारी विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. आॅक्टोबर महिन्यात ३ दिवस वेरूळ महोत्सव घेण्याचा संभाव्य विचार आजच्या बैठकीत झाला. यंदाही समाधानकारक पाऊस झाला नाही तर महोत्सवाला ब्रेक लागू शकतो. देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी १९९४ पासून वेरूळ येथे महोत्सव घेण्यास सुरुवात झाली. वेरूळ येथे तब्बल १४ वर्षे हा महोत्सव साजरा करण्यात आला. वेरूळ महोत्सवात कला सादर करण्यासाठी राष्ट्रीय कलाकारांनी हजेरी लावली. २००८ मध्ये वेरूळ महोत्सव मुंबई बॉम्बस्फोटामुळे रद्द करण्यात आला. त्यानंतर २ वर्षे वेरूळ महोत्सव झाला नाही. २०११ मध्ये ४ दिवस सोनेरी महल येथे महोत्सव घेण्यात आला. त्या महोत्सवावर १ कोटी ४५ लाखांचा खर्च झाला. २०१२ मध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे वेरूळ महोत्सव घेतला गेला नाही. दुष्काळी परिस्थितीमुळे २०१३ ते २०१५ या ३ वर्षातही प्रशासनाने वेरूळ महोत्सव घेण्याचा विचार केला नाही. गेल्यावर्षी मुंबईला महोत्सव घेण्याप्रकरणी बैठक झाली होती; परंतु जिल्हा प्रशासनाने महोत्सव का रद्द केला, याचे कारण आजपर्यंत जाहीर केलेले नाही. यावर्षीदेखील महोत्सवाबाबत अनेक शंका आहेत. यावर्षी चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यामुळे प्रशासनाने वेरूळ महोत्सव घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. वेरूळ महोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक अध्यक्ष विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्या उपस्थितीत झाली. आॅक्टोबरमध्ये कोजागरी पौर्णिमेपासून ३ दिवस हा महोत्सव घेतला जावा, तसेच वेरूळ आणि सोनेरी महल या ठिकाणी महोत्सव घेण्यावर चर्चा झाली. वेरूळ महोत्सवासाठी सुमारे २ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या बैठकीला उपायुक्त जितेंद्र पापळकर, पर्यटन विभागाचे चंद्रशेखर जैस्वाल, अण्णासाहेब शिंदे यांच्यासह उद्योजक, व्यापारी आदींची उपस्थिती होती.