शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

भाजीपाला कडाडला..!

By admin | Updated: April 18, 2016 00:51 IST

जालना : जिल्ह्यात यंदा पडलेल्या अत्यल्प पावसामुळे जलसाठे मार्च महिन्यातच कोरडेठाक पडले होते. परिणामी भाजीपाला उत्पादनावर मोठा परिणाम झाला.

जालना : जिल्ह्यात यंदा पडलेल्या अत्यल्प पावसामुळे जलसाठे मार्च महिन्यातच कोरडेठाक पडले होते. परिणामी भाजीपाला उत्पादनावर मोठा परिणाम झाला. उत्पादनात घट झाल्याने बाजारात आवक मंदावली असून, भावही कडाडले आहेत. भाज्यांच्या दारात पाच ते सात रूपयांनी वाढ झाली आहे. जालना शहरात रविवारचा भाजीपाला बाजार भरतो.या बाजारात भाजीपाल्याची आवक गत पंधरवड्यापेक्षा अर्ध्याने कमी झाल्याचे चित्र दिसून आले. फळ तसेच पालेभाज्यांच्या भावात चांगलीच वाढ झाली होती.आठवडी बाजार भरत असल्याने अनेक नागरिक आठवडाभराचा भाजीपाला येथून खरेदी करतात. भावही बऱ्यापैकी असल्याने या बाजारातील गर्दी काही महिन्यांपासून वाढत आहे. १७ एप्रिल रोजी झालेल्या बाजारात भाज्यांचे भाव चांगलेच कडाडले होते. यात गवार ६० रूपये किलो, वांगे ३० रूपये किलो, सिमला मिरची ५० रूपये किलो, शेवगा शेंगा ४० रूपये किलो दराने विक्री झाली. बटाटे १५ ते ३० रूपये किलो, कांदा १० ते ३० रूपये किलोचे भाव आहेत. पाण्याची स्थिती बिकट असल्याने भाजीपाला उत्पादनावर परिणाम होत असल्याचे वाघ्रूळ येथील विक्रेते खरात यांनी सांगितले.मे महिन्यात परिस्थिती आणखी बिघडेल अशी भीती व्यक्त केली. काही उत्पादक टँकरद्वारे पाणीपुरवठा देऊन उत्पादन घेत आहेत. पुढील महिन्यात टँकर कमी पडतील असा अंदाज खरात यांनी व्यक्त केला. जालना तालुक्यातील वाघ्रूळ, नंदापूर, जामवाडी, माळशेंद्रा इंदेवाडी, अंतरवाला, गोलापांगरी परिसरात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते.या रविवारी वरील गावातून भाजीपाल्याची आवक कमालीची मंदावल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. पालक, मेथी, कोंथबीरेच भावही चांगलेच वधारले आहेत. कोथंबीरची जुडी दोन ते पाच रूपये, मेथी व पालक दहा रूपयांना तीन जुड्या मिळत होत्या. टोमॅटोचे भावह वीस रूपये प्रति किलोेंवर गेले आहेत.