शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
3
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
4
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
5
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
6
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
7
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
8
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
9
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
10
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
11
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
12
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
13
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
14
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
15
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
16
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
17
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
18
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
19
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
20
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा

भाजीपाल्याची आवक वाढली, भावही कोसळले

By admin | Updated: January 10, 2017 00:03 IST

जालना :दोन अठवड्यापासून भाजीपाल्याची आवक वाढत असल्याने भाजीपाल्याच्या दरात घसरण होत आहे.

जालना : शहरातील गांधी चमन भागात भरणाऱ्या रविवार बाजार तसेच बाजारपेठेत गत दोन अठवड्यापासून भाजीपाल्याची आवक वाढत असल्याने भाजीपाल्याच्या दरात घसरण होत आहे. भाव कमी असल्याने सर्वसामान्य जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. विशेषत: पालेभाज्यांच्या भावात चांगलीच घसरण झाली आहे. एरवी कोथंबीरची पाच रूपयांना असलेली जुडी पाच रूपयांत सात ते आठ जुड्या येत आहेत. सोबतच वांगे, कांदे तसेच बटाटे यांचे भाव १५ ते २० रूपये किलो दरम्यान आहेत. टोमॅटो भावात चांगलीच चढ- उतार होत आहे. चार ते पाच रूपये किलो टोमॅटो मिळत आहेत. तर कारला, दोडके, सिमला मिरची आदींची भावे २० ते ३० रूपये किलो दरम्यान आहे. फुल कोबी, पत्ता कोबी, गाजर, पालक, मेथी आदींचे भावही आटोक्यात आले आहेत. रविवारी टोमॅटोची आठवडी बाजारात तीन क्विंटलची आवक झाली. वांगे ३ क्विंटल, सिमला मिरची एक ते दीड क्विंटल, मिरची दीड क्विंटल साधारणपणे रविवारचा बाजार आठवडी बाजार शहर परिसरात भरत असल्याने प्रत्येक भाज्यांची एक ते दोन क्विंटल दरम्यान आवक होत आहे. रविवारच्या बाजारपेठेत जामवाडी, गोलापांगरी, इंदेवाडी, दावलवाडी, खादगाव, वाघू्रळ आदी भागातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो. पाणी उपलब्ध असल्याने भाजीपाल्यांचे उत्पादन वाढले आहे. यामुळे बाजारात आवक जास्त होत असून, भावात चढ-उतार होत असल्याचे वाघ्रूळ येथील भाजीपाला उत्पादक खरात यांनी सांगितले. हिवाळ्याचे काही दिवस भाज्यांचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहे. विशेषत: हिरव्या पालेभाज्यांचे भाव घसरल्यो ते सांगतात. (प्रतिनिधी)