शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सांडपाण्याचा उपयोग सुुशोभिकरणासाठी

By admin | Updated: April 25, 2016 23:39 IST

बीड : हॉटेल व्यवसायात दिवसाकाठी हजारो लिटर पाण्याची आवश्यकता लागते. तेवढ्याच प्रमाणात सांडपाणीही वाया जाते. मात्र, सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता

बीड : हॉटेल व्यवसायात दिवसाकाठी हजारो लिटर पाण्याची आवश्यकता लागते. तेवढ्याच प्रमाणात सांडपाणीही वाया जाते. मात्र, सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता राजेश क्षीरसागर यांनी हॉटेलच्या सांडपाण्यातून झाडांचे सुुशोभिकरण केले आहे. त्यामुळे पाण्याचा सदुपयोग झाला आहे.पूर्वी ग्राहकांच्या सेवेसाठी सातत्याने पाण्याचे ग्लास भरून ठेवले जात असत. पाणीटंचाईमुळे नियमात बदल करून दीड महिन्यांपासून ग्राहकांनी मागितले तरच आणि लागेल तेवढेच पाणी दिले जात आहे. त्यामुळे पाणी बचत होऊ लागली आहे. नळाचे पाणी कमी झाल्याने संपूर्ण व्यवसाय बोअरच्या पाण्यावरच अवलंबून आहे. क्षार विरहीत पाणी ग्राहकांना मिळावे म्हणून क्षीरसागर यांनी पाणी टाकीलाच वॉटर शार्पनर यंत्र बसिवले आहे. त्यामुळे शुद्धतेबरोबर ग्राहकांना थंड पाण्याचा स्वाद घेता येत आहे.सकाळ- सायंकाळच्या वेळी हॉटेल परिसरात मारण्यात येणाऱ्या पाण्यावरही निर्बंध लादण्यात आले आहेत. रहदारी लक्षात घेता पाणपोई सुरू करण्याचा क्षीरसागरांचा मानस आहे. (प्रतिनिधी)