शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

सांडपाण्याचा उपयोग सुुशोभिकरणासाठी

By admin | Updated: April 25, 2016 23:39 IST

बीड : हॉटेल व्यवसायात दिवसाकाठी हजारो लिटर पाण्याची आवश्यकता लागते. तेवढ्याच प्रमाणात सांडपाणीही वाया जाते. मात्र, सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता

बीड : हॉटेल व्यवसायात दिवसाकाठी हजारो लिटर पाण्याची आवश्यकता लागते. तेवढ्याच प्रमाणात सांडपाणीही वाया जाते. मात्र, सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता राजेश क्षीरसागर यांनी हॉटेलच्या सांडपाण्यातून झाडांचे सुुशोभिकरण केले आहे. त्यामुळे पाण्याचा सदुपयोग झाला आहे.पूर्वी ग्राहकांच्या सेवेसाठी सातत्याने पाण्याचे ग्लास भरून ठेवले जात असत. पाणीटंचाईमुळे नियमात बदल करून दीड महिन्यांपासून ग्राहकांनी मागितले तरच आणि लागेल तेवढेच पाणी दिले जात आहे. त्यामुळे पाणी बचत होऊ लागली आहे. नळाचे पाणी कमी झाल्याने संपूर्ण व्यवसाय बोअरच्या पाण्यावरच अवलंबून आहे. क्षार विरहीत पाणी ग्राहकांना मिळावे म्हणून क्षीरसागर यांनी पाणी टाकीलाच वॉटर शार्पनर यंत्र बसिवले आहे. त्यामुळे शुद्धतेबरोबर ग्राहकांना थंड पाण्याचा स्वाद घेता येत आहे.सकाळ- सायंकाळच्या वेळी हॉटेल परिसरात मारण्यात येणाऱ्या पाण्यावरही निर्बंध लादण्यात आले आहेत. रहदारी लक्षात घेता पाणपोई सुरू करण्याचा क्षीरसागरांचा मानस आहे. (प्रतिनिधी)