शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉकमुळे वैद्यकीय पर्यटन वाढतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:02 IST

औरंगाबाद : बाजारपेठ अनलॉक होताच शहरात वैद्यकीय पर्यटन पुन्हा वाढू लागले आहेत. सध्या विदेशातील रुग्णांना परवानगी नसल्याने तरी ...

औरंगाबाद : बाजारपेठ अनलॉक होताच शहरात वैद्यकीय पर्यटन पुन्हा वाढू लागले आहेत. सध्या विदेशातील रुग्णांना परवानगी नसल्याने तरी राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक या महानगरातील युवक-युवती विशेषत: कॉस्मेटिक सर्जरीसाठी औरंगाबादेत येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहिफळे हॉस्पिटलमध्ये सॅनिटायझर लावणे, थर्मल गन, ऑक्सिमीटरद्वारे तपासणी, फिजिकल डिस्टन्सिंग अशी संपूर्ण खबरदारी घेऊन रुग्णांवर कॉस्मेटिक सर्जरी केली जात आहे.

काय् तुमच्या चेहऱ्यावर व्यंग आहे, त्यामुळे लग्न जपण्यास विलंब लागत आहे. तुमच्या व्यंगामुळे स्थळांकडून नकार मिळत आहे. या समस्येने तुम्ही चिंतातुर आहात. अशा लग्नइच्छुक तरुण-तरुणींसाठी’ दहिफळे हॉस्पिटल’ वरदान ठरत आहे. कारण, आजपर्यंत या हॉस्पिटलमध्ये कॉस्मेटिक सर्जरी केलेले शेकडो युवक-युवतींचे लग्न जमले व आज ते आपला संसार आनंदात करीत आहेत. चेहऱ्यावरील व्यंग काढून नव सौंदर्येनिर्माण करून देणाऱ्या ॲस्थॅटिक, लेसर आणि प्लास्टिक सर्जन डॉ. उज्ज्वला दहिफळे यांचे नाव देशातच नव्हे जगभरात पसरले आहे.

डॉ. दहिफळे यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक रुग्णांचा चेहऱ्यावरील व्यंग दूर होतेच शिवाय त्यांचा आत्मविश्वास आणखी दृढ होतो. कोरोनाआधी अरब देशातून असंख्य रुग्ण खास कॉस्मॅटिक सर्जरी, प्लास्टीक सर्जरी, लेसर उपचार करण्यासाठी खास औरंगाबादेत येत होते. अजूनही डाॅ. दहिफळे यांना विदेशातून रुग्णांचे फोन येत असतात. भारत कधी सर्व नॉर्मल होईल व आम्हाला औरंगाबादेत येऊन उपचार करण्यास मिळेल, अशी विचारणा केली जात आहे.

चौकट

औरंगाबादेतच का करतात कॉस्मॅटिक सर्जरी

मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर या भागांतील तरुणाई कॉस्मॅटिक सर्जरीसाठी औरंगाबादेत येत आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, मुंबई, पुणे येथे शेकडो प्लास्टीक सर्जन डॉक्टर असताना तेथील रुग्ण औरंगाबादेत का येतात. त्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण, म्हणजे कॉस्मॅटिक, प्लास्टिक सर्जरी असो वा लेसर उपचार महानगरापेक्षा येथील खर्चात तब्बल २५ ते ३० टक्के फरक पडतो. अन्य महानगरांपेक्षा येथे उपचार खर्च कमी आहे. दुसरे महत्त्वाचे कारण, म्हणजे अचूकपद्धतीने केली जाणारी सर्जरी होय. अद्ययावत वैैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर व उच्चतम गुणवत्ता व तिसरे कारण म्हणजे चेहऱ्यावरील व्यंग नष्ट होऊन नवसौंदर्य प्राप्त झाल्याने आनंदित, समाधानी झालेले रुग्ण याचा प्रचार-प्रसार करतात व त्यातून होणारी प्रसिद्धी रुग्णांना औरंगाबादेत खेचून आणते.

( डॉ. दहिफळे एलएमएससाठी पहिला भाग)