शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
4
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
5
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
6
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
7
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
8
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
9
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
10
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
11
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
12
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
13
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
14
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
15
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
16
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
17
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
18
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
19
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
20
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा

स्वच्छ भारत मिशनला केंद्रीयमंत्र्यांचा छेद

By admin | Updated: June 7, 2016 23:47 IST

विकास राऊत, औरंगाबाद केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालय तथा ग्रामविकासमंत्री बिरेंद्रसिंह चौधरी यांच्या विभागाने बाटलीबंद पाणी बैठक, पत्र परिषद, कार्यशाळेत वापरण्यात येऊ नये,

विकास राऊत, औरंगाबादकेंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालय तथा ग्रामविकासमंत्री बिरेंद्रसिंह चौधरी यांच्या विभागाने बाटलीबंद पाणी बैठक, पत्र परिषद, कार्यशाळेत वापरण्यात येऊ नये, असा आदेश काढलेला असताना चौधरी यांच्या उपस्थितीत विकासपर्व संवाद कार्यक्रमाच्या पत्रपरिषदेत सर्रासपणे बाटलीबंद पाण्याचा वापर करण्यात आला. स्वत:च्या विभागाने काढलेल्या अध्यादेशाला त्यांच्याच उपस्थितीत छेद देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वच्छ भारत मिशन राष्ट्रीय स्तरावर घेऊन प्रसार करीत आहेत. त्यासाठी मोठ-मोठे निर्णय ते घेत आहे. स्वच्छ भारत मिशन घेऊन मोदी वाटचाल करीत असताना मोदींच्या स्वच्छ भारत मिशनला ग्रामविकासमंत्र्यांच्या उपस्थितीतच हरताळ फासला गेला आहे. २ आॅक्टोबर २०१९ साली महात्मा गांधी यांची १५० जयंती आहे. हे मिशन आणि प्रशासनाची भूमिका म्हणून मंत्रालयस्तरावरून बाटलीबंद पाण्याचा वापर करण्यात येऊ नये असे आदेश पारित करण्यात आले. काही राज्यांनी याची सुरुवातदेखील केली आहे. यापुढे मंत्र्यांच्या व शासकीय बैठकांमध्ये बाटलीबंद पाणी वापरण्याऐवजी शुद्ध पेयजलाची वेगळी व्यवस्था करावी. जेणेकरून प्लास्टिक कचऱ्याच्या निर्मितीला आळा बसेल, अशा (पान ५ वर)