शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

स्वच्छ भारत मिशनला केंद्रीयमंत्र्यांचा छेद

By admin | Updated: June 7, 2016 23:47 IST

विकास राऊत, औरंगाबाद केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालय तथा ग्रामविकासमंत्री बिरेंद्रसिंह चौधरी यांच्या विभागाने बाटलीबंद पाणी बैठक, पत्र परिषद, कार्यशाळेत वापरण्यात येऊ नये,

विकास राऊत, औरंगाबादकेंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालय तथा ग्रामविकासमंत्री बिरेंद्रसिंह चौधरी यांच्या विभागाने बाटलीबंद पाणी बैठक, पत्र परिषद, कार्यशाळेत वापरण्यात येऊ नये, असा आदेश काढलेला असताना चौधरी यांच्या उपस्थितीत विकासपर्व संवाद कार्यक्रमाच्या पत्रपरिषदेत सर्रासपणे बाटलीबंद पाण्याचा वापर करण्यात आला. स्वत:च्या विभागाने काढलेल्या अध्यादेशाला त्यांच्याच उपस्थितीत छेद देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वच्छ भारत मिशन राष्ट्रीय स्तरावर घेऊन प्रसार करीत आहेत. त्यासाठी मोठ-मोठे निर्णय ते घेत आहे. स्वच्छ भारत मिशन घेऊन मोदी वाटचाल करीत असताना मोदींच्या स्वच्छ भारत मिशनला ग्रामविकासमंत्र्यांच्या उपस्थितीतच हरताळ फासला गेला आहे. २ आॅक्टोबर २०१९ साली महात्मा गांधी यांची १५० जयंती आहे. हे मिशन आणि प्रशासनाची भूमिका म्हणून मंत्रालयस्तरावरून बाटलीबंद पाण्याचा वापर करण्यात येऊ नये असे आदेश पारित करण्यात आले. काही राज्यांनी याची सुरुवातदेखील केली आहे. यापुढे मंत्र्यांच्या व शासकीय बैठकांमध्ये बाटलीबंद पाणी वापरण्याऐवजी शुद्ध पेयजलाची वेगळी व्यवस्था करावी. जेणेकरून प्लास्टिक कचऱ्याच्या निर्मितीला आळा बसेल, अशा (पान ५ वर)