शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

शहरात दोन दिवस निर्जळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:15 IST

जायकवाडी येथून औरंगाबाद शहरासाठी पाणीपुरवठा करणाºया पंपगृहाच्या वारंवार खंडित होणाºया वीजपुरवठ्यास मनपा प्रशासन जबाबदार असून, याबाबत महावितरणच्या नावाने खापर फोडण्यात येत असल्याचा खुलासा सहायक कार्यकारी अभियंता रवींद्र गायकवाड यांनी केला

लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : जायकवाडी येथून औरंगाबाद शहरासाठी पाणीपुरवठा करणाºया पंपगृहाच्या वारंवार खंडित होणाºया वीजपुरवठ्यास मनपा प्रशासन जबाबदार असून, याबाबत महावितरणच्या नावाने खापर फोडण्यात येत असल्याचा खुलासा सहायक कार्यकारी अभियंता रवींद्र गायकवाड यांनी केला आहे.मनपाने त्यांच्या विद्युत उपकेंद्राची डागडुजी (मेन्टेनन्स) वेळच्या वेळी केल्यास वीजपुरवठा खंडित न होता औरंगाबाद शहरास वेळेवर पाणीपुरवठा करता येईल, असे म्हणत गायकवाड यांनी मनपाचे कानही टोचले. बुधवारी त्यांनी मनपाच्या वीज केंद्राची पाहणी केली तेव्हा ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. महापारेशनच्या उपकेंद्रापासून मनपाच्या उपकेंद्रापर्यंत ३३ केव्ही वाहिनीची देखभाल कंपनीमार्फत करण्यात येते. मनपाच्या पाणीपुरवठा उपकेंद्राच्या सुरुवातीला महावितरणतर्फे अद्ययावत मीटरिंग यंत्रणा लावण्यात आलेली आहे. महापारेशन उपकेंद्र ते महावितरण मीटरपर्यंतची वीजपुरवठ्याची जबाबदारी महावितरण प्रशासनाची असते. मनपा उपकेंद्राची देखभाल व दुरुस्तीकडे, संचालन व सुव्यवस्थेकडे मनपाने दुर्लक्ष केल्यामुळे वाहिनीवर किंवा मीटरमध्ये वारंवार बिघाड होत असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. बुधवारी मनपाच्या मीटरमधील केबल दोन ठिकाणी नादुरुस्त झाल्याने महावितरणच्या लाइनवरदेखील फॉल्ट झाला. केबल फॉल्ट हा आर्थिंग व इतर देखभालीकडे दुर्लक्ष केल्यामुळे झाल्याचे चाचणी अभियंता विवेक थोरवे यांनी सांगितले.