शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

‘मन्याड’चे पाणी बिलोणीपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत

By admin | Updated: August 4, 2014 01:55 IST

वैजापूर : प्रत्येकाने स्वत:सह गावाच्या विकासाचा संकल्प केल्यास आपल्याला विकासापासून कोणीही रोखू शकत नाही.

वैजापूर : प्रत्येकाने स्वत:सह गावाच्या विकासाचा संकल्प केल्यास आपल्याला विकासापासून कोणीही रोखू शकत नाही. प्रशासनही नेहमी तुमच्यासोबतच राहील, असे आश्वासन देत विभागीय आयुक्त संजीव जैस्वाल यांनी वैजापूर तालुक्यातील मन्याड प्रकल्पाचे पाणी बिलोणीपर्यंत आणण्याची बाब आर्थिकदृष्ट्या शक्य असल्यास आपण नक्की प्रयत्न करू, तसेच तज्ज्ञांमार्फत तांत्रिक छाननी केली जाईल, असे प्रतिपादन केले. तालुक्यातील बिलोणी येथे शासन आपल्या दारी अभियानांतर्गत ग्रामसेवा दिन व स्वर्णजयंती अभियानांतर्गत समाधान शिबिरात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी आ. आर.एम. वाणी, माजी आ. कैलास पाटील चिकटगावकर, जिल्हाधिकारी विक्रम कुमार, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, पं.स. सभापती बिजला साळुंके, उपसभापती विमल पवार, जि.प. सदस्य दीपकसिंह राजपूत यांची उपस्थिती होती. जैस्वाल पुढे म्हणाले की, एका महिन्यात बिलोणी गाव प्रमाणपत्रमुक्त बनविण्याची सूचना त्यांनी यावेळी प्रशासनास केली. ग्रामस्थांनी मनरेगातून जलसंवर्धनाची जास्तीत जास्त कामे करावीत, तसेच गाव १०० टक्के हगणदारीमुक्त करावे. घरटी शौचालय बांधून त्यांचा वापर सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले. शासनाकडे प्रत्येक स्तरातील नागरिकांसाठी योजना आहे, तिचा लाभ प्रत्येकाने घेतला पाहिजे, असे जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी सांगितले. यावेळी आ. वाणी, माजी आ. कैलास पाटील चिकटगावकर यांनीही मनोगत व्यक्त केले. या समाधान शिबिरात विविध विभागाचे स्टॉल उभारण्यात आले होते. अधिकारी व कर्मचारी ग्रामस्थांना माहिती देताना आढळून आले. यावेळी माजी पं.स. सभापती बाबासाहेब जगताप, अंकुश हिंगे, उपविभागीय कृषी अधिकारी उदय देवळाणकर, तालुका कृषी अधिकारी मुनीर शेख, नायब तहसीलदार अभय बेलसरे यांची उपस्थिती होती.