शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
3
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
4
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
5
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
6
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
7
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
8
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
9
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
10
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
11
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
12
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
13
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
14
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
15
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
16
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
17
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
18
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
19
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
20
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!

दररोज ७०० रुग्णांवर उपचार

By admin | Updated: October 20, 2016 01:41 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या शहरातील ३० पेक्षा अधिक आरोग्य केंद्रांत दररोज सरासरी ७०० तर दरवर्षी अडीच लाखांहून अधिक रुग्ण येतात व त्यांच्यावर यशस्वी उपचारही केले जातात.

महाकाळ येथे झाली होती मारहाणवर्धा : महाकाळ या गावात करणी, जादुटोणा प्रकरणी एका इसमावर प्राणघातक हल्ला करून मारण्याचा प्रयत्न झाला तर दुसरे प्रकरण पुन्हा उद्भवले. त्यातही मारहाण होण्याची शक्यता असल्याने गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार यांच्याशी संपर्क केला. महाराष्ट्र अंनिसच्या मध्यस्थीने करणी, जादुटोणाचे प्रकरण निवळले.शंभुजी यांनी तुकाराम यांच्याशी वाद करून तुने जादुटोणा करून माझ्या मुलीला मारले, असे म्हणत मारहाण केली. यात तुकारामला डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांच्यावर दोनदा शस्त्रक्रिया करण्यात येऊन सध्या नागपूर येथील रुग्णालयात ते कोमात आहेत. शंभुजी याला झालेल्या मारहाणीत पायाला फ्रॅक्चर झाले. या घटनेला १५ ते २० दिवस होत नाही तोच पुन्हा एक प्रकरण उद्भवले. यात श्यामराव हा आदिवासी समाजातील गरीब म्हातारा बकऱ्या चारण्याचे काम करतो तर पांडुरंग यांचा नातू जो महाकाळ येथेच राहतो. तो १२ वर्षाचा आहे. त्याला ताप येत होता. यात तो काही तरी बडबडायचा. त्याने श्यामरावचे नाव घेतले, असे सांगण्यात आले. कुण्या बाबाकडे (तांत्रिककडे) श्यामरावचे नाव निघाले. पांडुरंगजीने सर्व उपचार, तपासण्या करून पाहिल्या; पण आराम पडत नव्हता. यामुळे संशय अधिक बळकट होऊन श्यामरावचे नाव गावात सांगण्याची तोंडा-तोंडी माहिती होत गेली. यामुळे गावकऱ्यांना १५ ते २० दिवसांपूर्वीचा प्रसंगा आठवला. महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा कार्यवाह प्रा. अजय सावरकर यांची शेती महाकाळला असल्याने त्यांना ही बाब कळली. त्यांनी लगेच दोन्ही प्रकरणे गजेंद्र सुरकार यांना कळविले. प्रकरणाची गंभीरता पाहून सरपंच आशा महाकाळकर, पं.स. सदस्य पुरूषोत्तम टोणपे, पोलीस पाटील सविता धोटे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विजय माजरखेडे, दोन्ही वादी प्रतिवादी, प्रतिष्ठित नागरिक, महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे, तालुका कार्यवाह सुनील ढाले, कार्यकर्ते भीमसेन गोटे, तालुका कार्याध्यक्ष विजय कडू, अजय मोहोड यांच्यासह बैठक घेऊन वादी-प्रतिवादी यांना माणसशास्त्र, घडणाऱ्या घटना, उपचार पद्धती, जादुटोणा विरोधी कायदा, जादुटोणा, करणी अस्तित्वात नसल्याचे शास्त्रीय पुरावे गावातील संबंध, जादुटोणा करणीच्या संशयातून होणारी हत्या, न्यायालयातील घटनाक्रम आदीबाबत माहिती दिली. करणी, जादुटोणाचे अस्तित्व नाहीच, हे पटवून दिल्याने समझोता घडून आला. सामंजस्याने वागण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.(कार्यालय प्रतिनिधी)