शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

दिवाळीच्या मुहूर्तावर ‘ट्रॅव्हल्स’ची भाडेवाढ

By admin | Updated: October 19, 2014 00:42 IST

औरंगाबाद : दिवाळीच्या सुटीपुरती यंदाही ट्रॅव्हल्स कंपन्यांनी भाडेवाढ केली आहे.

औरंगाबाद : दिवाळीच्या सुटीपुरती यंदाही ट्रॅव्हल्स कंपन्यांनी भाडेवाढ केली आहे. विविध मार्गांवरील बसगाड्यांचे आरक्षण ‘हाऊस फुल’ झाल्याने या मार्गांवर सोडण्यात येणाऱ्या जादा बससाठी अधिक भाडे वाढवल्याचे ट्रॅव्हल्स कंपन्या सांगत आहेत.दिवाळीच्या सुटीमध्ये बाहेरगावी जाण्यासाठी प्रवाशांची तयारी सुरू झाली असून खाजगी बसने प्रवास करणाऱ्यांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडे तिकीट आरक्षणासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांद्वारे औरंगाबादहून नागपूर, मुंबई, लातूर, सोलापूरसह इंदोर, हैदराबाद, अहमदाबाद अशा आंतरराज्य आणि विविध मार्गांवर बससेवा चालविली जाते. शहरातून दररोज विविध ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या औरंगाबाद- नागपूर मार्गावर जवळपास २०, तर औरंगाबाद- मुंबई मार्गावर ३० बस धावतात. या दोन मार्गांवर ट्रॅव्हल्स बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सर्वाधिक गर्दी असल्याचे दिसून येते. आगामी दोन ते तीन दिवसांत दिवाळीनिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भाडेवाढीला सामोरे जावे लागणार आहे. दिवाळीमुळे २१ ते २२ आॅक्टोबरदरम्यान अनेक मार्गांवरील ट्रॅव्हल्स बसचे आरक्षण फुल झाले आहे. त्यामुळे या मार्गांवर प्रवाशांची संख्या आणखी वाढल्यास जादा बस सोडण्यात येणार आहेत; परंतु प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दिवाळीच नव्हे तर एरव्हीही ऐन सुट्यांदरम्यान खाजगी बस व्यावसायिकांकडून भाडेवाढ होत असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जाते.