शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य देऊन शहराचा कायापालट करा

By admin | Updated: November 14, 2015 00:51 IST

आशपाक पठाण , लातूर लातूर शहरात स्वच्छतेसंदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. शिवाय, डेंग्यूसारख्या साथीच्या आजाराने डोके वर काढल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

आशपाक पठाण , लातूरलातूर शहरात स्वच्छतेसंदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. शिवाय, डेंग्यूसारख्या साथीच्या आजाराने डोके वर काढल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय, पाणीटंचाईनेही उग्ररुप धारण केले असताना प्रशासनाकडून फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. यासंदर्भात आमदार अमित देशमुख यांनी मनपाच्या विभाग प्रमुखांची बैठक घेऊन स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य देत शहराचा कायापालट करण्याची सूचना शुक्रवारी दिली. बाभळगाव येथे लातूर शहर महानगरपालिकेचे विभाग प्रमुख, महापौर अख्तर शेख, उपमहापौर कैलास कांबळे, गटनेते नरेंद्र अग्रवाल, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोईज शेख, अ‍ॅड. समद पटेल, तालुकाध्यक्ष दगडूसाहेब पडिले आदींची उपस्थिती होती. यावेळी आमदार अमित देशमुख यांनी लातूर शहर महानगरपालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांकडून माहिती जाणून घेतली. शहरात स्वच्छतेविषयी वाढत्या तक्रारी कमी झाल्या पाहिजेत, कर्मचाऱ्यांचा तुटवडा असेल तर तात्काळ रोजंदारीवर कर्मचारी घेऊन कामे सुरू करा. शहराच्या कानाकोपऱ्यात स्वच्छता विभागाचा कर्मचारी पोहोचला पाहिजे, यासाठी नियोजन करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. त्याचबरोबर पाणीटंचाई वाढली असल्याने पाण्याचा वापर काटकसरीने व्हावा, यासाठी मीटर बसविण्याची मोहीम सुरू करा. पाण्याचा वापर काटकसरीने व्हावा, यासाठी नळाला मीटर बसविणे गरजेचे आहे. प्रथम नगरसेवक, कर्मचाऱ्यांच्या घरी मीटर बसवा. त्यानंतर ही मोहीम शहरभर राबवा, अशी सूचनाही आ. देशमुख यांनी केली.