शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
4
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
5
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
6
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
7
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
8
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
9
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
10
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
11
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
12
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
13
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
14
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
15
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
16
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
17
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
18
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
19
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
20
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?

बीडमध्ये ४५ वर्षांपासून ‘श्रीं’ ना नैवेद्याची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2017 00:18 IST

बीड : आषाढीहून परतणाऱ्या संतश्री गजानन महाराज यांच्या पालखीचे रविवारी बीडमध्ये आगमन होत असून स्वागतासाठी स्थानिक भाविकांनी तयारी पूर्ण केली आहे

अनिल भंडारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आषाढीहून परतणाऱ्या संतश्री गजानन महाराज यांच्या पालखीचे रविवारी बीडमध्ये आगमन होत असून स्वागतासाठी स्थानिक भाविकांनी तयारी पूर्ण केली आहे. ४५ वर्षांपासून बीडमध्ये ‘श्रीं’ना नैवेद्याची येथील विठ्ठल मंदिरात परंपरा सुरु आहे.आषाढी एकादशीनिमित्त शेगांव येथून पंढरपूर वारीसाठी गेलेल्या संत श्री गजानन महाराज पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे पौर्णिमेपासून पंढरपुर येथून पालखी आठ दिवस मार्गक्रमण करत रविवारी बीडमध्ये येत आहे. पंढरपूर ते शेगाव असा तीन आठवड्यांचा पालखी प्रवास आहे. रविवारी सकाळी सात वाजता बीड येथील सोमेश्वर मंदिर येथे पालखी आगमनानंतर शिवाजी पुतळा येथून मिरवणुकीला प्रारंभ होईल. कारंजा रोड बलभीम चौक, धोंडीपुरा, माळीवेस, सुभाष रोड, डॉ. आंबेडकर चौक, बालाजी मंदिरमार्गे पेठेतील श्री विठ्ठल मंदिर संस्थानात नैवेद्य, आरती व नंतर कनकालेश्वर मंदिरात पालखीचा मुक्काम राहणार आहे. यंदा पालखी सोहळ्यात ७५० वारकरी असून संस्थानचे वाद्यवृंद, अश्व, ध्वजकरी, टाळकरींसह श्रींचा पालखी रथ असे यंदा आकर्षण आहे. दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन एकनाथ महाराज पुजारी आणि भक्तांनी केले आहे.