शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कुंपणही नाही अन् वृक्षांना पाणीही नाही !

By admin | Updated: January 20, 2017 00:16 IST

लातूर : २ कोटी वृक्ष लागवडीअंतर्गत लातूर जिल्ह्यात १ जुलै २०१६ रोजी एकाच दिवशी ९ लाख १८ हजार ६८८ वृक्षांची लागवड करण्यात आली.

लातूर : २ कोटी वृक्ष लागवडीअंतर्गत लातूर जिल्ह्यात १ जुलै २०१६ रोजी एकाच दिवशी ९ लाख १८ हजार ६८८ वृक्षांची लागवड करण्यात आली. यात लातूर मनपाला १० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ९ हजार २०० वृक्ष मनपाने लावले. पण लावलेली झाडे जगविण्याचा कृती आराखडा कागदावरच आहे. त्यामुळे शहरातील ठिकठिकाणचे वृक्ष पाण्याअभावी वाळून गेली आहेत. ‘कुंपनही नाही अन् पाणीही नाही...’ अशी विदारक स्थिती आहे. त्यामुळे ही झाडे वाळून गेली आहेत. शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने १ जुलै २०१६ रोजी जिल्ह्यात २ कोटी वृक्ष लागवडीअंतर्गत ९ लाख ८ हजारांचे उद्दिष्ट होते. या उद्दिष्टापेक्षा अधिक लागवड लातूर जिल्ह्यात झाली. जवळपास ९ लाख १८ हजार ६८८ वृक्ष लावण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी वृक्ष जगविण्यासाठी कृती आराखडा सादर करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले होते. त्यानुसार कृती आराखडाही यंत्रणांनी दिला. मात्र वृक्ष जगविण्याकडे दुर्लक्ष केले. लातूर मनपाने ९ हजार २०० वृक्षांची लागवड शहरात विविध ठिकाणी केली आहे. रिंगरोड, अंबाजोगाई रोड, कव्हा नाका परिसर, अंबाजोगाई बसडेपो परिसर, स्वराजनगर, बार्शी रोड परिसर, शाहू चौक परिसर तसेच देशीकेंद्र विद्यालय परिसर व शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही वृक्ष लागवड केली. मात्र या झाडांना ‘ना कुंपन ना पाणी’ अशी स्थिती आहे. (प्रतिनिधी)