शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
4
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
5
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
6
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
7
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
8
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
9
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
10
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
11
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
12
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
13
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
14
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
15
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
16
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
17
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
18
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
19
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा

पीकविम्याकडे पाठ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:09 IST

नुकसानभरपाई मिळत नसल्याने व मिळालीच तर अशा शेतकºयांची संख्या कमी असल्याने यंदा पीकविमा भरण्यास शेतकरी उदासीन असल्याचे दिसून आले

स.सो. खंडाळकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नुकसानभरपाई मिळत नसल्याने व मिळालीच तर अशा शेतकºयांची संख्या कमी असल्याने यंदा पीकविमा भरण्यास शेतकरी उदासीन असल्याचे दिसून आले. त्यामुळेच गतवर्षी ६ लाख ४३ हजार शेतकºयांनी पीकविमा भरला असताना यंदा मात्र अवघ्या १ लाख २८ हजार ९१० शेतकºयांनी पीकविमा भरण्यात रुची दाखवली. जिल्हा बँकेकडे यंदा फक्त १२ कोटी ३२ लाख रुपयेच भरण्यात आले. गतवर्षी हा आकडा २४ कोटींचा होता.१० आॅगस्टपर्यंत पीकविमा भरण्याची मुदत वाढविण्यात यावी, अशी मागणी पुन्हा करण्यात आली होती. मात्र, ती एकदाच ३१ जुलैनंतर ५ आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आली. शेतकºयांनी पीकविमा आॅनलाइन भरावा, असे अपेक्षित होते. मात्र, राष्टÑीयीकृत बँकांचे सॉफ्टवेअर बंद पडल्याने शेतकºयांची अडचण झाली. राष्टÑीयीकृत बँका हा पीकविमा भरून घेण्यास उत्सुक नसल्याची चर्चाही आता ऐकावयास मिळत आहे. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १३८ शाखांमधून आॅफलाइन का होईना पीकविमा भरून घेण्यात आला.गतवर्षी ६ लाख ४३ हजार शेतकºयांनी २४ कोटींचा पीकविमा भरला असतानाही फक्त ४७ हजार शेतकºयांना ७ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळाली. त्याच्या आधीच्या वर्षीही नुकसानभरपाई ६३ कोटी रुपयांची देण्यात आली होती. नुकसानभरपाई कमी मिळू लागल्यामुळेच यंदा शेतकºयांनी पीकविमा भरण्याकडे पाठ फिरवली असल्याचे बोलले जात आहे. राज्य सहकारी ग्रामीण बँकेकडे काही शेतकºयांनी पीकविमा भरला. बाकीच्या बँकांमध्ये पीकविमा भरून घेतला गेला नाही, अशी माहिती मिळाली आहे.औरंगाबाद जिल्ह्यात सोयाबीनचे पीक नाही. मका जास्त आहे. हिंगोली जिल्ह्यात मूग, उडदाचे पीक जास्त घेतले जाते. नांदेड जिल्ह्यात सोयाबीन व तुरीचे उत्पादन जास्त होते. पीकपेरा आणि नुकसानभरपाईत आलेले पीक यावर रक्कम मिळत असते. ५० पैसे आणेवारीची तर अट आहेच.