शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

टीईटी परीक्षा सुरळीत

By admin | Updated: January 16, 2016 23:24 IST

परभणी : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा शनिवारी सुरळीत पार पडली. या परीक्षेमध्ये दोन्ही सत्रांतील मिळून ९ हजार ४०४ भावी शिक्षकांपैकी ५९६ भावी शिक्षक गैरहजर राहिले.

परभणी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीेने घेण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा शनिवारी सुरळीत पार पडली. या परीक्षेमध्ये दोन्ही सत्रांतील मिळून ९ हजार ४०४ भावी शिक्षकांपैकी ५९६ भावी शिक्षक गैरहजर राहिले. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा शनिवारी पार पडली. सकाळी १०.३० ते १ दरम्यान प्रथम सत्रासाठी तर दुपारी २ ते ४.३० दरम्यान द्वितीय सत्रासाठी परीक्षा घेण्यात आली. प्रथम सत्रासाठी जिल्ह्यातून ५ हजार ४७६ जणांनी टीईटीसाठी आवेदनपत्र सादर केले होते. तर द्वितीय सत्रासाठी ३ हजार ९२८ जणांनी अर्ज सादर केले होते. शनिवारी झालेल्या परीक्षेसाठी प्रथम सत्रातील ५ हजार ४७६ पैकी ५ हजार १३२ जणांनी परीक्षा दिली. तर ३४४ जण या परीक्षेसाठी अनुपस्थित राहिले. दुपारी झालेल्या परीक्षेसाठी ३ हजार ९२८ पैकी ३ हजार ६७६ जण परीक्षेला उपस्थित होते. तर २५२ जणांनी या परीक्षेकडे पाठ फिरविली. सकाळच्या सत्रासाठी १९ केंद्रांवर तर दुपारच्या सत्रासाठी १४ केंद्रावर परीक्षा घेण्यात आल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी नासेर खान यांनी दिली. (प्रतिनिधी)