शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

टँकरने ओलांडला दोनशेचा आकडा

By admin | Updated: May 8, 2014 23:58 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे.

 औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. आतापर्यंत विभागातील पाच जिल्ह्यांत पाणीपुरवठ्याचे टँकर सुरू झाले आहेत. सध्या विभागातील तीनशे गावांना २०९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ८२ टँकर सुरू आहेत. मराठवाड्यात समाधानकारक पाऊस होऊनही यंदा पाणीटंचाई भासू लागली आहे. फेबु्रवारीपासूनच औरंगाबाद जिल्ह्यातील काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. मात्र आता मे महिना सुरू होताच टंचाईची तीव्रता वाढली आहे. एप्रिलअखेरपर्यंत औरंगाबादसह बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात टँकर सुरू करावे लागले होते. आता नांदेड आणि जालना जिल्ह्यातही टँकरला सुरुवात झाली आहे. सध्या मराठवाड्यात १६४ गावे आणि १३४ वाड्यांना २०९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय विभागात अनेक ठिकाणी विहीर अधिग्रहित करूनही पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात १६०, जालना जिल्ह्यात २, बीड जिल्ह्यात ६६, उस्मानाबाद जिल्ह्यात ८५, नांदेड जिल्ह्यात ३ अशा एकूण ३१६ विहिरी प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. मागील आठवड्यात विभागात १४९ टँकर सुरू होते. चालू आठवड्यात ही संख्या ६० ने वाढली आहे. जिल्हाटँकर औरंगाबाद८२ जालना२ नांदेड३ बीड७३ उस्मानाबाद४९ एकूण२०९