शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

सूर्य आग ओकतोय; लातूरचा पारा पुन्हा ०.५ अंशांनी वाढला !

By admin | Updated: May 21, 2015 00:30 IST

लातूर : गेल्या दोन दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. यामुळे जिवाची काहिली होत असून, मंगळवारी ४३.५ अंश सेल्सिअस तापमान होते.

लातूर : गेल्या दोन दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. यामुळे जिवाची काहिली होत असून, मंगळवारी ४३.५ अंश सेल्सिअस तापमान होते. बुधवारी त्यात पुन्हा ०.५ ने वाढ झाली असून, ४४ अंशांवर तापमानाचा पारा चढला आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून तापमान वाढत गेले आहे. १६ मे रोजी ३९.५, १७ मे रोजी ४०.४०, १८ मे रोजी ४१.५, १९ मे रोजी ४३.५ आणि बुधवारी २० मे रोजी ४४ अंशांवर तापमान गेले आहे. ही नोंद औराद शहाजानीच्या हवामान केंद्रावर झाली आहे. बुधवारच्या पाऱ्यामुळे दिवसभर जिवाची काहिली झाली. पंखे, कुलर्स व एसी लावूनही उन्हापासून दिलासा मिळू शकला नाही. मंगळवारपासून हा पारा चढला आहे. यामुळे बुधवारी शहरातील रस्ते सकाळी १० वाजेपासूनच निर्मनुष्य होते. बाजारपेठेत शुकशुकाटच होता. सायंकाळी ७ वाजले तरी वातावरणातील उष्णतेची धग कायमच होती. त्यामुळे बुधवारी बाजारपेठेत सायंकाळीही ग्राहकांची वर्दळ कमीच होती. या उष्म्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता असून, डॉक्टरांनी काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे. (प्रतिनिधी)