शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

रेशीम लागवडीला सुगीचे दिवस

By admin | Updated: November 18, 2014 01:07 IST

शिरीष शिंदे ,बीड पिकापेक्षा अधिक भाव कोषातून निर्माण होणाऱ्या रेशिमला मिळत असल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी या व्यवसायाकडे वळत आहेत. गेल्या वर्षी रेशीम उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १७७ होती.

शिरीष शिंदे ,बीडपिकापेक्षा अधिक भाव कोषातून निर्माण होणाऱ्या रेशिमला मिळत असल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी या व्यवसायाकडे वळत आहेत. गेल्या वर्षी रेशीम उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १७७ होती. यावर्षी या क्षेत्रात उतरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १५ नोव्हेंबर पर्यंत ३३० वर जाऊन पोहोचली आहे. ही संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. विशेष, म्हणजे बेरोजगार युवकही रेशीम उद्योग करु शकत असल्याने हा उद्योग जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. जिल्ह्यात गेल्या चार वर्षांच्या कालावधीत फारसा पाऊस झाला नाही. एक वर्षापुर्वी दुष्काळ पडल्याने अनेक ठिकाणी पिके उगवूच शकली नाहीत. त्या पाठोपाठ गारपिटीने शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला घास निर्सगाने ओढून घेतल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. एकंदरीत शेती व्यवसाय हा संकटात सापडला आहे. शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी विविध व्यवसाय करीत आहे. त्यात दुग्ध व्यवसाय, शेळी पालन यासारखे व्यवसाय करीत आहे. मात्र हे व्यवसायही अडचणीत आल्याने आता शेतकरी रेशीम उद्योगाकडे वळले आहेत. रेशीम उद्योगातून शेतकऱ्यांचा चांगले उत्तपन्न मिळत असल्याने या व्यवसायात उतरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. तुतीची लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना रेशिम आळीपासुन उत्पादन मिळत आहे. बीड येथील रेशीम कार्यालया मार्फत शेतकऱ्यांना रेशीम कोष बनविणाऱ्या आळ्यांची अंडी अनुदानस्वरुपात दिली जातात. त्यानंतर कोष निर्मिती झाल्यानंतर रेशीमला चांगला भाव मिळतो. जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत तयार झालेला कोष विकत घेतला जातो मात्र त्याचा भाव कमी असल्याने शेतकरी बँगलोर येथे रेशिमची विक्री करत असल्याचे समोर आले आहे.